पाणी जीवन आहे, असे आपण फक्त म्हणत असतो. प्रत्यक्षात त्याचा वापर मात्र बेपर्वाईने करतो. हे असेच सुरू राहिले, तर निसर्ग क्षमा करणार नाही. त्याआधीच जागे होऊन जलपुनर्भरणासारखे उपाय अमलात आणण्यास सुरुवात करायला हवी. कमी खर्चाचा हा उपाय शहरात व ग्रामीण भा ...
शासकीय सेवेत असाल, तर फक्त स्वत:च्याच उन्नतीचा नव्हे, तर एकंदर समाजाच्याच उन्नतीचा विचार करण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे. फक्त स्वत:चाच विचार करणे कमी करून आपले काम आणि वर्तन हे सर्वांच्याच फायद्याचे कसे होईल, याचा विचार करण्यावर भर द्यावा ...
मलेशियाला जाणारे प्रवासी विमान युक्रेनमधून जात असताना दहशतवाद्यांनी क्षेपणास्त्राने उडवले. सैनिकी मार्याने प्रवासी विमान नष्ट करणे ही भविष्यासाठी धोक्याची घंटा आहे. हा विषय फक्त युक्रेन-रशिया वादापुरता नसून, दहशतवादाचा धोका असणार्या सगळ्याच देशांसा ...
चीन येथे होणार्या यूथ ऑलिम्पिकसाठी निवड झालेली कोल्हापूरच्या पहिली महिला कुस्तीगीर रेश्मा माने हिचे वडील म्हणजे मुलीच्या यशासाठी झपाटलेला माणूस आहे. तिच्या यशासाठी दिवस-रात्र झटून त्यांची अथक मेहनत सुरू आहे. भविष्यासाठी धडपडणार्या या बाप-लेकीची ही ...
सासरी छळ होणार्या महिलांसाठी असलेल्या ‘४९८ अ’ या कलमाचा पुरुषांच्या विरोधात गैरवापर होत असल्याच्या तक्रारींची दखल घेत सर्वोच्च न्यायालयाने यासंबंधी काही आदेश अलीकडेच जारी केले. काही स्त्रीवादी संघटनांकडून हे आदेश महिलांच्या विरोधात असल्याचे बोलले जा ...
शौर्याला धर्म नसतो.. जात नसते.. असते ती फक्त निष्ठा. देशावर.. मातृभूमीवर! पाकिस्तानने कारगिलचे छुपे युद्ध भारतावर लादले. भारतीय जवान जिवाची बाजी लावून लढला. प्राणाची शर्थ केली. प्रतिकूलतेवर मात केली. शत्रूने काबीज केलेली भूमी परत मिळवून तिथे तिरंगा ...
दलितांच्या- शेतकरी- कष्टकरी- कामगारांच्या व्यथावेदनांची धग कथाकादंबर्यांतून मांडणारा, जाणीवजागृती करणारा सच्चा माणूस म्हणजे अण्णा भाऊ साठे. विषमतेच्या विरोधात बुलंद आवाज देणार्या या लोकशाहिराच्या पुण्यतिथिनिमित्त त्यांच्या कर्तृत्वाचा मागोवा. ...
महासत्तांची झोप उडवणारा आणि अवघ्या आशिया खंडाला चिंताग्रस्त व अस्वस्थ करून सोडणारा चिनी ड्रॅगनसारखा वाढतोच आहे. भारताने अर्थसंकल्पात संरक्षणावरील तरतुदीत वाढ केली म्हणावे, तर चीनची तरतूद ही भारताच्या तब्बल साडेतीन पट आहे. भारताच्या सीमा गिळंकृत करण्य ...
प्रफुल्ला डहाणूकर यांच्या स्मृतीनिमित्त त्यांनी काढलेल्या चित्रांचे प्रदर्शन मुंबईच्या जहांगीर आर्ट गॅलरीत २२ जुलै ते ३ ऑगस्ट २0१४ या दरम्यान होत आहे. डहाणूकरांनी काढलेल्या, परंतु फारशा प्रकाशात न आलेल्या चित्रांसह नामवंतांची व नवोदितांची चित्रे यात ...