थोर गणिती भास्कराचार्य यांच्या जन्माला या वर्षी ९00 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यांनी बाराव्या शतकात त्यांचा सुप्रसिद्ध ‘लीलावती’ हा ग्रंथ लिहिला. या ग्रंथात उमटलेले तत्कालीन अर्थव्यवहारांचे प्रतिबिंब रोचक आहे. ...
इतिहास संशोधनाला कसलीही प्रतिष्ठा नव्हती त्या काळात जाणीवपूर्वक या विषयाला वाहून घेणार्यांमध्ये डॉ. ब्रह्मनंद देशपांडे अग्रणी होते. येत्या ६ ऑगस्ट रोजी त्यांचा प्रथम स्मृतिदिन आहे. त्यानिमित्त केलेले त्यांच्या कामाचे स्मरण.. ...
विख्यात चित्रपट अभिनेते, दिग्दर्शक ‘गुरुदत्त’ यांचे द्वितीय चिरंजीव ‘अरुणदत्त’ यांचे नुकतेच निधन झाले. गुरुदत्त यांची कामगिरी आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचविणार्या अरुणदत्त यांच्या कामगिरीचा हा संक्षिप्त मागोवा.. ...
महाराष्ट्रातील मद्यसत्तेने राजकारण, अर्थकारण व कुटुंबांना ग्रस्त केलेले आहे. मद्यसाम्राज्य, मद्यसत्ता, मद्यधुंद सत्ता, मद्यग्रस्त जनता अशी ही घसरण झाली असून, या राज्याला परत ‘महा’राष्ट्र बनण्याचा निर्धारच करावा लागेल. ...
मृगधारा म्हणजे सृष्टीला लाभलेले चैतन्याचे सुगंधीदान. उन्हाळ्याची काहिली संपूवन तृषार्त जमिनीवर येणार्या जलधारा म्हणजे तर एक महोत्सवच. त्यात फक्त चिंब व्हावे... न्हाऊन निघावे. ...
भारतासारख्या संस्कृतीप्रिय देशात दर अध्र्या तासाला एक बलात्कार होतो. स्त्रीवर जेव्हा बलात्कार होतो, तेव्हा ती अपमानित होतेच; परंतु त्यानंतर पुन्हा जेव्हा ती समाजात मिसळण्याचा प्रयत्न करते, तेव्हा समाजाची तिला मिळणारी वागणूक काय असते? केवळ कायद्याच्या ...
संगीत रंगभूमीची सम्राज्ञी असलेल्या जयमाला शिलेदार या आपल्यातून गेल्या त्याला आता वर्ष होत आलं. त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त (दि. ८ ऑगस्ट)त्यांच्या कन्येने आठवणींना दिलेला उजाळा.. ...
क्रिकेटची पंढरी असलेल्या लॉर्ड्सवरचा भारतीय संघाचा विजय म्हणजे तनामनात क्रिकेट आहे, असे सांगणार्या इंग्लंडच्या संघाला त्यांच्याच घरात दिलेली जोरदार थप्पड होती. गोलंदाजी आणि फलंदाजी, इतकेच काय तर क्षेत्ररक्षणातही एखाद्या युद्धाप्रमाणे डावपेच रचून व क ...
लेखक श्री. ज. जोशी हे साहित्यिक म्हणून रसिक वाचकांना सुपरिचित होते. ‘माणूस’ हे त्यांच्या कथांचं र्ममस्थान होतं. त्यांचे जन्मशताब्दीवर्ष (१ ऑगस्ट) पासून सुरू होत आहे. त्यांच्या कन्येने जागविलेल्या आठवणी. ...
भविष्यातील तथाकथित स्पर्धेत मुलगा टिकावा यासाठी पालक त्याचे बालपण करपून टाकतात. त्याच्या मागे सतत अभ्यासाचा त्रास लावून देतात. त्यातून मुलाला काय हवे, त्याला काय आवडते याचा विचार करण्याचे भानदेखील त्यांना राहत नाही. ...