भारतासारख्या संस्कृतीप्रिय देशात दर अध्र्या तासाला एक बलात्कार होतो. स्त्रीवर जेव्हा बलात्कार होतो, तेव्हा ती अपमानित होतेच; परंतु त्यानंतर पुन्हा जेव्हा ती समाजात मिसळण्याचा प्रयत्न करते, तेव्हा समाजाची तिला मिळणारी वागणूक काय असते? केवळ कायद्याच्या ...
संगीत रंगभूमीची सम्राज्ञी असलेल्या जयमाला शिलेदार या आपल्यातून गेल्या त्याला आता वर्ष होत आलं. त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त (दि. ८ ऑगस्ट)त्यांच्या कन्येने आठवणींना दिलेला उजाळा.. ...
क्रिकेटची पंढरी असलेल्या लॉर्ड्सवरचा भारतीय संघाचा विजय म्हणजे तनामनात क्रिकेट आहे, असे सांगणार्या इंग्लंडच्या संघाला त्यांच्याच घरात दिलेली जोरदार थप्पड होती. गोलंदाजी आणि फलंदाजी, इतकेच काय तर क्षेत्ररक्षणातही एखाद्या युद्धाप्रमाणे डावपेच रचून व क ...
लेखक श्री. ज. जोशी हे साहित्यिक म्हणून रसिक वाचकांना सुपरिचित होते. ‘माणूस’ हे त्यांच्या कथांचं र्ममस्थान होतं. त्यांचे जन्मशताब्दीवर्ष (१ ऑगस्ट) पासून सुरू होत आहे. त्यांच्या कन्येने जागविलेल्या आठवणी. ...
भविष्यातील तथाकथित स्पर्धेत मुलगा टिकावा यासाठी पालक त्याचे बालपण करपून टाकतात. त्याच्या मागे सतत अभ्यासाचा त्रास लावून देतात. त्यातून मुलाला काय हवे, त्याला काय आवडते याचा विचार करण्याचे भानदेखील त्यांना राहत नाही. ...
स्वातंत्र्य लढय़ातील एक सेनानी, राष्ट्रीय काँग्रेसचे प्रभावी नेते, स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून पं. जवाहरलाल नेहरू यांचा भारताच्या राजकीय, सामाजिक आणि आर्थिक प्रगतीच्या जडण-घडणीवर सुमारे चार दशके मोठय़ा प्रमाणावर प्रभाव होता. ...
‘हायटेक टेक्नॉलॉजी’ने सगळे जीवनच व्यापून टाकले आहे. कुटुंब नियोजनासारख्या आतापर्यंत सर्वांनीच हात टेकलेल्या समस्येतही या तंत्रज्ञानाचा उपयोग होत आहे. एक मायक्रोचिप शरीरात बसवली, की सलग १६ वर्षे गर्भधारणेची भीती नाही, असे संशोधन नुकतेच यशस्वी झाले आहे ...
दारू उत्पादकांना दीर्घ काळ दारू पिणारा ग्राहक हवा असतो. यासाठीच त्यांच्याकडून युवकांना आकृष्ट करण्याचा प्रयत्न केला जात आहे. आपल्याकडे युवकांबरोबरच काही प्रमाणात तरुण मुलीही या व्यसनाची शिकार होत असल्याचे निदर्शनास येत आहे. ...
निरपेक्षपणे एखादी गोष्ट करत राहिल्यास त्याचे फळ नक्की मिळते. त्यासाठी सातत्य, धीर आणि चिकाटी अत्यंत महत्त्वाची. अपेक्षित गोष्ट कमी कालावधीत मिळावी, अशा आशेपोटी हाती केवळ निराशाच येते, तेव्हा निरपेक्षपणे विश्वासाने आपले काम चालू ठेवा, यश तुमचेच. ...
पाण्याचा बेपर्वाईने वापर करणारा भारतासारखा जगात दुसरा देश नाही. इथे पडणार्या एकूण पावसापैकी २५ टक्के पाणी साठवले, तरी देशाला पाणीटंचाईची झळ कधी बसणार नाही; पण त्याकडे दुर्लक्ष करून आहे ते पाणी कसेही वापरायचे व नसेल तेव्हा पावसाच्या नावाने शंख करत बस ...