सत्तेवर आल्यानंतर मोदी सरकार धडाडीने काही निर्णय घेत आहेत. आर्थिक निर्णय घेताना त्याला कृतीची जोड हवी असते. तशी ती दिसत असली, तरी निर्णयांचा फायदा हवा असेल, तर गतीमान कृती अपेक्षित असते. तसे सध्या दिसत नाही. ...
शिक्षण म्हणजे काय? भरपूर शिक्षण झालेले आहे आणि माणुसकी कशाशी खातात, ते माहितीच नसले, तर असे शिक्षण घेणारे भारवाहीच आहेत, असे म्हणावे लागेल. सभ्यता, सुसंस्कृतपणा, तसेच माणुसकीने वागण्यास शिकवते, ते खरे शिक्षण! त्याचा धडा पुस्तकी ज्ञानातून नाही, तर प् ...
महिलांच्या विविध सणावारांचा महिना म्हणून भारतीय संस्कृतीत श्रावण प्रसिद्ध आहे, त्यामुळेच या महिन्यात मेंदीला फार महत्त्व येते. मेंदी ही एकूणच महिलांच्या भावजीवनाचा अभिवाज्य भाग आहे. अशा या बहुगुणी व बहुउपयोगी मेंदीवर एक शास्त्रीय दृष्टिक्षेप.. ...
प्राचीन भारतीय विद्येची साधना करणे वेडेपणाचे समजले जात होते, त्या काळात अत्यंत परिश्रमाने, चिकाटीने योगविद्या आत्मसात करून एका व्यक्तीने त्यावर आपले नाव कोरले. योगाचार्य बी. के. एस. अय्यंगार असे त्यांचे नाव. देशातच नव्हे, तर परदेशांतही योगासनांचा प्र ...
एखाद्या असाध्य आजारात आईच्या शरीराची पडझड पाहणं मुलांसाठी मानसिकदृष्ट्या कोसळवून टाकणारं असतं. सगळं काही माहिती असतानाही अशा वेळी त्याला सामोरं जाण्याचं धैर्य योगसाधनेतून मिळू शकतं. ते मिळवणार्या केतकीची गोष्ट. ...
कारगिल हा अत्यंत दुर्गम प्रदेश आहे. त्यामुळे तिथे विकासाला र्मयादा होत्या. मात्र, पाकिस्तानबरोबरच्या युद्धातील विजयामुळे कारगिलला भावनिक महत्त्व आले आहे. त्यातूनच हे एक राष्ट्रीय पर्यटनस्थळ व्हावे, व त्यानिमित्ताने या भागाचा विकास व्हावा असे प्रयत्न ...
भारतासाठी पाकिस्तान कायमच एक डोकेदुखी राहिला आहे. खुल्या युद्धाऐवजी छुपे युद्ध त्यांनी सुरू केले. मात्र, ही खेळी आता त्यांच्याच अंगाशी येत असून, तिथे अशांततेने मूळ धरले आहे. भारताने या सगळ्या घडामोडींवर लक्ष ठेवण्याची गरज आहे. कारण, शेजार्याची अशांत ...
कोणत्याही स्पर्धेत जिंकणे महत्त्वाचे असतेच. मात्र, फक्त त्यालाच महत्त्व दिले, की त्या स्पर्धकाचा प्रवास अपयशाकडे वेगाने सुरू होतो. मी सर्वश्रेष्ठ आहे, अशी भावना त्याच्यात वाढीला लागते. कौशल्यांचा विकास करणे बाजूलाच, त्याला त्यांचा विसरच पडतो. अहंकार ...
कोणत्याही स्पर्धेत जिंकणे महत्त्वाचे असतेच. मात्र, फक्त त्यालाच महत्त्व दिले, की त्या स्पर्धकाचा प्रवास अपयशाकडे वेगाने सुरू होतो. मी सर्वश्रेष्ठ आहे, अशी भावना त्याच्यात वाढीला लागते. कौशल्यांचा विकास करणे बाजूलाच, त्याला त्यांचा विसरच पडतो. अहंकार ...
५0 वर्षे हा काही फार मोठा कालखंड नाही. धार्मिक संघटन करण्याच्या उद्देशानेच स्थापन झालेल्या संघटनेची ५0 वर्षे मात्र निश्चितच विचार करण्यासारखी आहेत. विविध सेवाप्रकल्पांच्या माध्यमातून सतत कार्यरत असलेल्या, आधुनिक काळातही धर्मविचारावर ठाम असलेल्या विश ...