मंगळमोहीम हे नुसते नाव नाही, तर प्रचंड मोठे आव्हान आहे. अपुरा अर्थपुरवठा, प्रतिकूल परिस्थिती असताना भारताची ही मोहीम अंतिम टप्प्यात आली आहे. येत्या काही दिवसांत हे यान मंगळाभोवती फिरू लागेल. भारत या मोहिमेत यशस्वी झाला, तर जगाला आजवर जे जमले नाही ते ...
अंतराळ क्षेत्रातील भारताची कामगिरी आता सगळ्या जगाच्या कौतुकाचा विषय झाली आहे. भारताची मंगळावरची मोहीम हा त्याचाच एक भाग. दिनांक ५ नोव्हेंबर २0१३ रोजी पृथ्वीवरून निघालेले हे मंगळयान आता २४ सप्टेंबरला मंगळाच्या कक्षेत प्रवेश करीत आहे. त्या निमित्ताने स ...
क्रिकेटज्वरापुढे भारतीय मैदानी खेळांची पुरती दमछाक होत असताना पहिल्याच कबड्डी लीगला मिळालेले यश या खेळांना संजीवनी देईल, अशी आशा जागवणारे आहे. त्याची दिशा मात्र योग्य राहायला हवी. ...
खेळात काय किंवा अभ्यासात काय, एकाग्रता महत्त्वाची असते. आजूबाजूला मोहाच्या अनेक गोष्टी असतात, कधी कधी काही घटना मन:स्वास्थ्य खराब करतात, अशा वेळीसुद्धा एकाग्रता साधता आली पाहिजे. मग यश आपोआप मागे येते. ...
राज्यातील सार्वजनिक आरोग्याचीच स्थिती चिंताजनक आहे. साधनसंपत्ती विपुल आहे; मात्र कल्पकता, योजकता व नियोजनशून्य कामकाज यांमुळे या सेवेलाच आता कार्यक्षमतेचे इंजेक्शन देण्याची गरज निर्माण झाली आहे. काही आदर्श व्यवस्था उभारणे आपल्याला खरंच शक्य नाही? ...
गेल्या काही वर्षांत पेट्रोल, डिझेल यांच्या सतत बदलत्या किमतीही चर्चेचा विषय झाल्या आहेत. सगळ्याच क्षेत्रांतील अर्थकारणावर या किमतींचा परिणाम होत असतो. का बदलतात वारंवार या किमती? काय आहे त्यामागचे रहस्य? ...
आजच्या पिढीतल्या काश्मिरी युवकाने जन्म घेतला आहे ते बंदुकीच्या गोळ्यांचे आवाज ऐकतच. अशा काश्मिरी विद्यार्थ्यांना केवळ शिष्यवृत्ती देऊन चालणार नाही. त्यांची बुद्धिमत्ता, इतिहास अन् त्यांची स्वप्ने समजून घेतच हा प्रश्न हाताळायला हवा. त्यासाठी प्रामाणिक ...
मुलींना वारसा हक्क मिळवून देताना त्यातील संदिग्धता न्यायालयाने दूर केली आहे. मुलीच्या समान सांपत्तिक वारसा हक्क, संपत्तीसोबतच तिच्याकडे त्यांच्या जबाबदार्याही कायद्याने त्यांना सोपवलेल्या आहेत. म्हणजे संपत्ती आणि सुख हे समीकरण येईल. ...
स्वत:ला अपूर्ण मानणार्या म. गांधीजींच्या नम्रतेने विनोबांना प्रभावित केले. बापू स्थितप्रज्ञतेच्या जवळ पोहोचले आहेत, असे त्यांना जाणवले. आश्रमात बापूंच्या सान्निध्याने, बापूंच्या जीवनाच्या स्पर्शाने विनोबा एका नव्या रूपात जन्माला आले. येत्या ११ सप्टे ...
‘अच्छे दिन’ हवे तर फक्त कांदे-बटाटे स्वस्त होऊन कसे चालेल? एकात्मिक विकास आणि प्रगतीची फळे चाखायची असतील, तर थोडे थांबायला हवे. रिझर्व्ह बँकेच्या नुकत्याच आलेल्या अहवालाने महागाईचे संकेत देऊन प्रश्नचिन्ह निर्माण केले असले, तरी सुनियोजनांला जेव्हा भक् ...