महात्मा गांधींजींचं महात्मापण खर्या अर्थाने जगाला समजावून दिलं ते रिचर्ड अँटनबरो यांनीच! थोर व्यक्तिमत्त्वांवर आधारित कलाकृतींना अनेक र्मयादा येतात, बंधनं पडतात. ‘गांधी’ चित्रपटही त्याला अपवाद नव्हताच; पण त्या सगळ्या अडचणींवर मात करत रिचर्ड यांनी चर ...
विचार आणि विद्वत्ता यांचा सुरेख संगम म्हणजे ज्येष्ठ साहित्यिक यू. आर. अनंतमूर्ती. ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित केलेले हे विद्वान साहित्यिक नुकतेच काळाच्या पडद्याआड गेले. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला व आठवणींना दिलेला उजाळा.. ...
कोवळ्या वयात सर्वाधिक आकर्षण असते ते गोष्टींचे. भारतीय संस्कृतीतच नाही, तर जगातील बहुतेक संस्कृतीत अशा गोष्टींचा खजिनाच असतो. त्या उमलत्या वयात याच गोष्टी कसे वागायचे, कसे बोलायचे, वाईट काय, चांगले काय याचे नकळत संस्कार करत असतात. आता काळ बदलला आहे; ...
एकेकाळी केवळ योग्य उपचार मिळाले नाहीत म्हणून जीव गमावणार्यांची संख्या मोठी होती. परंतु, कोकिलाबेन धीरुभाई अंबानी रुग्णालयासारखी अत्याधुनिक रुग्णालये बालरुग्णांसह सर्वांसाठी जीवनदायीनी ठरत आहेत, त्याविषयी... ...
नाशिकचे श्रीधर हरी ऊर्फ बाळासाहेब देशपांडे हे विविध भाषांचे जाणकार व संगीततज्ज्ञ होते. त्यांनी संगीतविषयक पुस्तकांचे लेखनही केले. त्यांचे जन्मशताब्दी वर्ष ६ सप्टेंबरपासून सुरू होत आहे. त्यानिमित्त त्यांच्या कारकिर्दीचे केलेले स्मरण.. ...
मराठी साहित्यातील एक कलंदर साहित्यिक म्हणजे रॉय किणीकर. त्यांच्या स्मृतीदिन येत्या ५ सप्टेंबर रोजी आहे. त्यानिमित्ताने त्यांच्या साहित्यिक पुत्राने केलेले त्यांचे हे स्मरण. ...
काही निर्णय तांत्रिकदृष्ट्या योग्य असले, तरीही ते व्यापक राष्ट्रहिताच्या दृष्टिकोनातून तपासून पाहणे गरजेचे असते. विरोधी पक्षनेतेपद असायला हवे, हे सर्वोच्च न्यायालयाचे मत त्यामुळेच गांभीर्याने घ्यावे असे आहे. निकोप लोकशाहीसाठी विरोधी पक्षनेतेपद अत्यंत ...
‘तव स्मरण सदा स्फूर्तिदायी ठरो’ असं म्हटलं जातं. भारतातील ऋषिपरंपरा आपल्याला प्रेरणादायी आहेच; परंतु तरीसुद्धा जगभरचे हे देशोदेशींचे गुरुजीसुद्धा जगाला मार्गदर्शक आहेत. कोणत्याही देशातले शिक्षक भाषा, सीमांच्या रेषा ओलांडून प्रेरणा द्यायला सर्मथ आहेत. ...
चित्र दाखवून वाघाची ओळख करून द्यावी लागेल अशी स्थिती काही वर्षांपूर्वी भारतात उद्भवली होती. त्यानंतर सुरू झालेल्या ‘वाघ वाचवा’ मोहिमेला मात्र आता चांगले यश मिळालेलं दिसतं आहे. वाघांची संख्या चक्क दुप्पट झाल्याचे व्याघ्रगणनेच्या ताज्या अहवालातून दिसून ...
देशाच्या विकासाचे काम नियोजनबद्धतेने व्हावे, यासाठी स्थापन झालेले नियोजन मंडळ बरखास्त करण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला. त्यामुळे देशात केंद्रीय स्तरावर नियोजन मंडळ नावाचे काही तरी अस्तित्त्वात आहे, हे तरी लक्षात आले. निष्क्रियतेमुळे या मंडळाचे काम ...