गेल्या काही वर्षांत पेट्रोल, डिझेल यांच्या सतत बदलत्या किमतीही चर्चेचा विषय झाल्या आहेत. सगळ्याच क्षेत्रांतील अर्थकारणावर या किमतींचा परिणाम होत असतो. का बदलतात वारंवार या किमती? काय आहे त्यामागचे रहस्य? ...
आजच्या पिढीतल्या काश्मिरी युवकाने जन्म घेतला आहे ते बंदुकीच्या गोळ्यांचे आवाज ऐकतच. अशा काश्मिरी विद्यार्थ्यांना केवळ शिष्यवृत्ती देऊन चालणार नाही. त्यांची बुद्धिमत्ता, इतिहास अन् त्यांची स्वप्ने समजून घेतच हा प्रश्न हाताळायला हवा. त्यासाठी प्रामाणिक ...
मुलींना वारसा हक्क मिळवून देताना त्यातील संदिग्धता न्यायालयाने दूर केली आहे. मुलीच्या समान सांपत्तिक वारसा हक्क, संपत्तीसोबतच तिच्याकडे त्यांच्या जबाबदार्याही कायद्याने त्यांना सोपवलेल्या आहेत. म्हणजे संपत्ती आणि सुख हे समीकरण येईल. ...
स्वत:ला अपूर्ण मानणार्या म. गांधीजींच्या नम्रतेने विनोबांना प्रभावित केले. बापू स्थितप्रज्ञतेच्या जवळ पोहोचले आहेत, असे त्यांना जाणवले. आश्रमात बापूंच्या सान्निध्याने, बापूंच्या जीवनाच्या स्पर्शाने विनोबा एका नव्या रूपात जन्माला आले. येत्या ११ सप्टे ...
‘अच्छे दिन’ हवे तर फक्त कांदे-बटाटे स्वस्त होऊन कसे चालेल? एकात्मिक विकास आणि प्रगतीची फळे चाखायची असतील, तर थोडे थांबायला हवे. रिझर्व्ह बँकेच्या नुकत्याच आलेल्या अहवालाने महागाईचे संकेत देऊन प्रश्नचिन्ह निर्माण केले असले, तरी सुनियोजनांला जेव्हा भक् ...
शाळेच्या बाहेर बसून बोरं, चिंचा, कैर्या विकणारी एक आजी. आधुनिक जगापासून दूर असली, तरी उपजत शहाणपण मात्र तिला आहे. तिच्या सहवासात मुलांना जे उमगलं, ते शिक्षण चौकटीतल्या शिक्षणापलीकडचं होतं.. ...
संरक्षणसिद्धता हेच सार्मथ्याचे खरे लक्षण. भारतीय वायुदलाने त्या दिशेने अतिशय चांगली पावले उचलायला सुरुवात केलेली आहे. वायुदलात नव्याने येऊ घातलेले शक्तिशाली राफेल हे आपली सिद्धता आणखी भक्कम करण्याच्या दिशेने टाकलेले आणखी एक महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे. ...
एका माणसाचा गळा आपल्या डोळ्यांदेखत चिरला जाणं हा विचारही अंगावर काटा आणतो; पण हे अमानुष क्रौर्य अवघ्या जगानं पाहिलं.. दहशतवाद्यांनी जेम्स फॉयल नामक पत्रकाराला मारून त्याचा व्हिडीओ जगभर दाखवला. विचारस्वातंत्र्यासाठी धडपडणार्यांचा आवाज दाबण्याची ही पह ...
सातत्याने कष्ट करून यशाची वाट साधता येइलही, पण त्या वाटेवरून जाताना येणार्या प्रचंड ताणतणावांचं काय? अंगभूत गुणांना आणि कार्यप्रवणतेला जर योगसाधनेची जोड मिळाली, तर त्यातून येते भावनिक स्थिरता. मग अवघे जीवनच आनंदमय होऊन जाते. योगसाधनेची कास धरून यशस ...