आयपीएलसारख्या स्पर्धेमुळे मंडळ श्रीमंत होत आहे; पण क्रिकेट गरीब होत चालले आहे. अर्मयाद पैशांमुळे बीसीसीआयला क्रिकेटजगतात साम्राज्य गाजविता येईल; पण मैदानावर संघ हरू लागला, तर ही श्रीमंती काय कामाची? पैशांपेक्षा ‘खर्या’ क्रिकेटला महत्त्व दिले, तर भार ...
दिल्ली न्यायालयात दाखल झालेल्या एका खटल्यावरून देशात अजूनही ‘बालविवाहा’ची प्रथा सुरूच आहे, असे निदर्शनास आले. जागतिक महासत्ता होण्याकडे वाटचाल करीत असलेल्या भारताचे सामाजिक वास्तव हे असे आहे. काय आहेत याची कारणे? कायदा कुठे कमी पडतो आहे? का थांबत नाह ...
नियम आहेत, कायदे आहेत, योजना आहेत, सवलतीही आहेत; मात्र यंत्रणांमधील परस्परांच्या समन्वयाच्या अभावामुळे सार्वजनिक आरोग्यसेवेचे तीन-तेरा वाजले आहेत. तमिळनाडू, कर्नाटक या सरकारांनी त्यांच्या सार्वजनिक आरोग्य सेवेतील सर्व त्रुटींचा बारकाईने अभ्यास करून त ...
जपानमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी व तिथले पंतप्रधान तळ्यात माशांना खाद्य घालताना दिसले. जपानमध्ये अशा कित्येक प्रथापरंपरा मनापासून जपल्या जातात; नव्हे त्या जपानी लोकांच्या जगण्याचा अविभाज्य भाग आहेत. त्या जाणून घ्यायचा प्रयत्न..जपानमध्ये गेल्यानंतर पं ...
भारताबरोबरच स्वतंत्र झालेल्या पाकिस्तानात लोकशाहीने नाही, तर लष्करशाहीने मूळ धरले. पाकिस्तानातील सध्याच्या अशांततेमुळे तिथे पुन्हा एकदा लोकशाहीचे उच्चाटन होऊन लष्करशाही प्रस्थापित होते आहे की काय, अशी शक्यता निर्माण झाली आहे. पाकिस्तानातील या घटना-घड ...
प्राचीन भारतीय संस्कृतीच्या ज्ञानसंपन्नतेची खरी ओळख म्हणजे नालंदा आणि तक्षशीला ही विद्यापीठे! नालंदा विद्यापीठ तेराव्या शतकाच्या प्रारंभी विनाश पावले. उरले ते फक्त भग्नावशेष! पण, इतिहासाने पुन्हा एकदा कूस बदलली. जुन्या अवशेषांच्या साक्षीने ८00 वर्षां ...
तब्बल १३७४ वर्षांपूर्वीचा, गुजरातमधील मैत्रक वंशाचा राजा द्वितीय ध्रुवसेन याचा एक ताम्रपट काही दिवसांपूर्वी पुण्यात आढळला. भांडारकर संशोधन संस्थेतील जाणकारांनी तो स्वच्छ केला आणि तो ताम्रपट चक्क इतिहास बोलू लागला.. ...
एका गांधीभक्ताने आदिवासी विभागात एक शाळा सुरू केली. जनावरांच्या मागे फिरणारी, शिकारीसाठी वणवण भटकणारी आणि कंदमुळे, मध, जंगलसंपत्ती गोळा करणारी शेकडो मुले पहिल्यांदाच सरस्वतीच्या वीणाझंकारामुळे नव्या जगात वावरू लागली. या शाळेने मूल्यांचा एक नवा आदर्श ...
वैद्यकशास्त्राचे शिक्षण घेणारा विद्यार्थी म्हणजे उद्याचा जीवनदूत, पण; असा विद्यार्थीच जेव्हा ताणतणावांमुळे आत्महत्येला प्रवृत्त होतो, तेव्हा ही सर्वांसाठीच काळजीची बाब बनण्यासारखी परिस्थिती असते. वैद्यकीय क्षेत्रातील आणखी एका विद्यार्थ्याच्या आत्महत् ...
कोवळ्या मनावर झालेले ओरखडे कधीच पुसले जात नाहीत. अत्यंत विश्वासाने शेजारच्या काकांसमवेत निघालेल्या मुलीसोबत जेव्हा अतिप्रसंग झाला, तेव्हा तिच्या मनाच्या पाटीवरही असाच एक चरा उमटला. त्याचा परिणाम लग्नानंतरही टिकून राहिला.. काय झालं तिचं पुढे?.. ...