एखादा पदार्थ बराच वेळ तापवला की तो प्रसरण पावतो, हा साधा नियम आहे. पाणीसुद्धा त्याला अपवाद नाही. त्यामुळेच समुद्राचे वाढते तापमान ही आता गंभीरपणे घेण्याची गोष्ट झाली आहे; कारण समुद्र असाच तापत राहिला, तर त्याच्यातील पाण्याचे प्रसरण होणार, हे नक्की. त ...
लहान वयातच हाती आलेले मेंडोलिन मनापासून वाजवत जागतिक स्तरावर कीर्ती प्रस्थापित केलेले नाव म्हणजे यू. श्रीनिवास. या अवलिया कलाकाराचे नुकतेच निधन झाले. उत्स्फूर्तता, सात्त्विकता आणि कलात्मकता यांचा अनोखा संगम असलेल्या या कलाकाराच्या आठवणींना उजाळा. ...
‘कशाला उद्याची बात..’ या ‘माणूस’ चित्रपटातील गाण्याचे प्रत्येक कडवे वेगवेगळ्या भारतीय भाषेत रचलेले होते. शब्दांना त्या त्या प्रदेशातील संगीताच्या तालात व लयीत बसवणे ही कामगिरी संगीत दिग्दर्शक मास्टर कृष्णराव यांनी पार पाडली होती. हे काम इतके चपखल झाल ...
घरात नको झालेलं सामान म्हणजे अडगळ. आपल्याच आई-वडिलांकडे आपण असं तर पाहत नाही ना? जनरेशन गॅप ही असायचीच हो.. पण म्हणून घरातलं समृद्ध अस्तित्व नाकारून कसं चालेल.? घरात नको म्हणून रवानगी थेट वृद्धाश्रमात?.. काही तरी चुकतंय, असं वाटतच नाहीये का? ...
मित्र निवडता येतात; पण शेजारी नाही, हे आंतरराष्ट्रीय संबंधातील कटू सत्य आहे. चीन या बलाढय़ शेजार्याशी भारताची अनेक राष्ट्रहिते निगडित आहेत. चीनची कारस्थाने हा भारतासाठी चिंतेचा विषय आहे. या सार्या पार्श्वभूमीवर चीनचे सर्वेसर्वा जिनपिंग यांची होत अस ...
वाचन, चिंतन, मनन करून पदवी मिळवण्याचे दिवस संपले. आता सगळा इन्स्टंटचा जमाना आहे. ज्ञानसंपादनासाठी, स्वत:ला अद्ययावत करण्यासाठी पदवी हा उद्देश बाजूला पडला आहे. पगारात वाढ व्हावी, पदोन्नती लवकर मिळावी, समाजात प्रतिष्ठा मिळावी, यासाठी वाटेल त्या लबाड्या ...
स्वातंत्र्योत्तर काळात देशातील औद्योगिक उत्पादनवाढीसाठी शासनाने एचएमटी ही कंपनी स्थापन केली. देश की धडकन म्हणून ही सर्वांना परिचीत होती. सार्वजनिक क्षेत्रातील ही कंपनी बंद करण्याचा निर्णय नुकताच घेतला. त्याची पार्श्वभूमी.. ...
नवृत्ती, ज्ञानदेव, सोपान यांची धाकटी बहीण एवढीच मुक्ताबाईंची ओळख नाही. योगीराज चांगदेवाला कोराच राहिलाच, असे सांगण्याएवढे आध्यात्मिक सार्मथ्य लहान वयातच त्यांनी मिळवले होते. २५ सप्टेंबर रोजी मुक्ताबाईंची जयंती. त्यानिमित्त त्यांच्या अभंग रचनांविषयी.. ...
आपल्याला कौतुक सगळं तिकडचंच.. मग उद्योग असो वा शिक्षण.. मात्र, ‘हम भी कुछ कम नहीं..’ असं वाटावं, अशी कामगिरी आपणही केली आहे. नवउद्योजक घडवण्यामध्ये हार्वर्डसारख्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या विद्यापीठाला भारतीय ‘आयआयटी’नं मागे टाकलं आहे. त्यामुळे आता आप ...
आपली स्वप्नं मुलांवर न लादता त्यांची स्वप्नं जर आपण आपली स्वप्नं मानली, तर आयुष्याची वाटचाल खर्या अर्थाने आनंदमय होते. अनेकदा मुलांची स्वप्नं वेगळी असतात आणि पालक नको ते त्यांच्यावर लादत राहतात; पण ही चूक वेळीच लक्षात आली तर ‘खरी दिशा’ सापडते. ...