वाचन, चिंतन, मनन करून पदवी मिळवण्याचे दिवस संपले. आता सगळा इन्स्टंटचा जमाना आहे. ज्ञानसंपादनासाठी, स्वत:ला अद्ययावत करण्यासाठी पदवी हा उद्देश बाजूला पडला आहे. पगारात वाढ व्हावी, पदोन्नती लवकर मिळावी, समाजात प्रतिष्ठा मिळावी, यासाठी वाटेल त्या लबाड्या ...
स्वातंत्र्योत्तर काळात देशातील औद्योगिक उत्पादनवाढीसाठी शासनाने एचएमटी ही कंपनी स्थापन केली. देश की धडकन म्हणून ही सर्वांना परिचीत होती. सार्वजनिक क्षेत्रातील ही कंपनी बंद करण्याचा निर्णय नुकताच घेतला. त्याची पार्श्वभूमी.. ...
नवृत्ती, ज्ञानदेव, सोपान यांची धाकटी बहीण एवढीच मुक्ताबाईंची ओळख नाही. योगीराज चांगदेवाला कोराच राहिलाच, असे सांगण्याएवढे आध्यात्मिक सार्मथ्य लहान वयातच त्यांनी मिळवले होते. २५ सप्टेंबर रोजी मुक्ताबाईंची जयंती. त्यानिमित्त त्यांच्या अभंग रचनांविषयी.. ...
आपल्याला कौतुक सगळं तिकडचंच.. मग उद्योग असो वा शिक्षण.. मात्र, ‘हम भी कुछ कम नहीं..’ असं वाटावं, अशी कामगिरी आपणही केली आहे. नवउद्योजक घडवण्यामध्ये हार्वर्डसारख्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या विद्यापीठाला भारतीय ‘आयआयटी’नं मागे टाकलं आहे. त्यामुळे आता आप ...
आपली स्वप्नं मुलांवर न लादता त्यांची स्वप्नं जर आपण आपली स्वप्नं मानली, तर आयुष्याची वाटचाल खर्या अर्थाने आनंदमय होते. अनेकदा मुलांची स्वप्नं वेगळी असतात आणि पालक नको ते त्यांच्यावर लादत राहतात; पण ही चूक वेळीच लक्षात आली तर ‘खरी दिशा’ सापडते. ...
हिंदी चित्रपटांच्या लोकप्रियतेमुळे मराठी चित्रपटांना घरघर लागली होती, त्या काळात एका दिग्दर्शकाने ग्रामीण ते शहरी असा सर्व प्रकारचा प्रेक्षक मराठी चित्रपटांकडे खेचून आणला. ही अविस्मरणीय कामगिरी करणारे दिग्दर्शक अनंत माने यांच्या जन्मशताब्दी वर्षास २ ...
बखर वाड्मय हा मराठी सारस्वताचा एक तेजस्वी अंश आहे. इतिहासकारांनी बखरींना अव्वल दर्जाचा पुरावा मानलेले नाही; पण बखरीतल्या ओजस्वी वर्णनाचे तसेच क्वचित पूरक संबंधांचे मात्र कौतुकच केले आहेa ...
ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. शं. ना. नवलगुंदकर हे शिक्षण विचारांनी झपाटलेले व्यक्तिमत्त्व आहे. अनेक वादळांना झेलत शिक्षणाचा वसा घेतलेले नवलगुंदकर सर येत्या २७ सप्टेंबर रोजी ८0 व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. त्यानिमित्ताने.. ...
‘जुने जाऊ द्या मरणालागुनी’ असे म्हणताना ‘जुने ते सोने’ असाही एक वाक् प्रचार आहे, हे लक्षात ठेवायला हवे. जुन्यातील अनावश्यक गोष्टी काढून टाकतानाच आपण नवे स्वीकारताना त्यातही अनावश्यक असे काही नाही ना, याचे भान ठेवले, तरच परंपरांमध्ये लपलेल्या भारती ...
आशियाई स्पर्धांसाठी सलग तीन-चार महिने घरदार, शाळा-महाविद्यालय सोडून सराव करणार्या खेळाडूंच्या खेळांचा स्पर्धेतील सहभागच रद्द करण्याचा तुघलकी निर्णय नुकताच घेतला गेला. भारताचे क्रीडा धोरण असे ‘मजेशीर’ आहे. त्याला ना कसला आकार, ना उकार! त्यात बदल होत ...