भारत सरकारने पहिल्या महायुद्धाच्या शताब्दी (१९१४-२0१४) निमित्त भारतीयांच्या योगदानाचे संकलन व प्रदर्शन भरविण्याचा प्रकल्प हाती घेतला आहे. भारतीय जवान शौर्याच्या बाबतीत कुणापेक्षाही कमी नाहीत. आपला इतिहास हा पराक्रमाने भरलेला आहे. अशाच काही तेजस्वी क् ...
गेल्या बुधवारी चर्चा होती ती मंगळाचीच! कारणही अर्थात तसेच. पहिल्याच प्रयत्नांत भारताच्या मंगळयानाने मंगळ ग्रहाच्या कक्षेत प्रवेश केला आणि मंगळाला गवसणी घातली. अवघे जग पाहत राहिले. अवकाश संशोधनाच्या क्षेत्रातील भारताची ही कामगिरी सुवर्णाक्षरांनी नोंद ...
सह्याद्री हे नक्षलवाद्यांचे नवे युद्धक्षेत्र तयार करून मुंबई-पुण्यासह कोकण किनारपट्टी काबीज करण्याचा नक्षलवाद्यांनी दिलेला इशारा नुसताच दुर्लक्षित करून चालणार नाही. शहरी व्यवस्थेला आणि तिथल्या दमनाला कंटाळलेली तरुण मंडळी नक्षलवादाकडे वळणे, ही मात्र ध ...
ज्यांनी दिशा द्यायची, त्यांनीच चुकीचे मार्ग दाखवले, तर पिढी भरकटणार नाही तर काय होईल? शिक्षकांनीच लावलेली दारूची सवय एका मुलाला आयुष्यभरासाठी चुकीच्या वाटेवर घेऊन गेली आणि त्याचे जगणे बरबाद करून गेली. घरात होणारा कोंडमारा आणि स्वैराचाराला प्रवृत्त कर ...
फेसबुक, ट्विटर तसेच व्हॉट्सअँप या आधुनिक माध्यमांनी निवडणुकीच्या प्रचारावर फार मोठा परिणाम केला आहे. मुक्तपणे व्यक्त होता येते, हे या माध्यमांचे वैशिष्ट्य आहे. मात्र, तरीही आपला एकूण राजकीय बाज असा आहे, की या व्यक्त होण्यालाही आपोआप र्मयादा येतात. त् ...
कवी शंकर वैद्य यांचं कवितेवर निस्सीम प्रेम होतं .. त्यांचा स्वभाव अंतर्मुख होता आणि आयुष्यभर कविता हीच त्यांची खर्या अर्थानं सोबतीण होती. स्वत:च्या निर्मितीइतकंच इतरांच्या कवितेचं सौंदर्यर्मम उलगडणं त्यांना महत्त्वाचं वाटायचं. त्यामुळेच संपादनातही त ...
प्रतिकूल परिस्थिती हाच ज्यांच्या जगण्याचा अविभाज्य भाग असतो, त्यांना संघर्ष वेगळा शिकावा लागत नाही. त्याच वेळी जर जीवनात काही वेगळं करण्याची आस असेल आणि योग्य दिशा देणारं कुणी असेल, तर यशाची वाटचाल मग अवघड कशी राहील? ...
काश्मीरमधील महाप्रलयाच्या आपत्तीने सारे चित्रच बदलले. तिथले तरुण जिवाची पर्वा न करता, पाण्यात उभे राहून लोकांना मदत करत होते, एकमेकांना सावरत होते. लागेल तिथे धावून जात होते. असंख्य तरुणांनी काश्मीरमध्ये परस्परविश्वासाचे जे बंध निर्माण केले, ते थक्क ...
काश्मीरमध्ये महाप्रलय आला, तेव्हा तो राष्ट्रीय चिंतेचा विषय बनला.. बनायलाच हवा.. राष्ट्रीय अस्मितेची व अखंडत्वाची ती साक्ष असते; पण आसामसारखे ईशान्येकडील एक राज्य वर्षानुवर्षे असे पुराचे तडाखे सोसत आहे.. आसामकडेही आस्थेने, आत्मीयतेने पाहावे आणि अखंड ...
सतारवादनाचं बक्षीस मिळवणारा १0 वर्षांचा एक मुलगा ते सतारवादनाचे राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय कार्यक्रम करणारे जगप्रसिद्ध सतारवादक, बेळगाव ते मलेशियातील फाईन आर्ट्स विद्यापीठाचे डीन, हा उत्तुंग प्रवास आहे उस्ताद उस्मान खान यांचा. अमृतमहोत्सवी वर्षातील पदार ...