कवी शंकर वैद्य यांचं कवितेवर निस्सीम प्रेम होतं .. त्यांचा स्वभाव अंतर्मुख होता आणि आयुष्यभर कविता हीच त्यांची खर्या अर्थानं सोबतीण होती. स्वत:च्या निर्मितीइतकंच इतरांच्या कवितेचं सौंदर्यर्मम उलगडणं त्यांना महत्त्वाचं वाटायचं. त्यामुळेच संपादनातही त ...
प्रतिकूल परिस्थिती हाच ज्यांच्या जगण्याचा अविभाज्य भाग असतो, त्यांना संघर्ष वेगळा शिकावा लागत नाही. त्याच वेळी जर जीवनात काही वेगळं करण्याची आस असेल आणि योग्य दिशा देणारं कुणी असेल, तर यशाची वाटचाल मग अवघड कशी राहील? ...
काश्मीरमधील महाप्रलयाच्या आपत्तीने सारे चित्रच बदलले. तिथले तरुण जिवाची पर्वा न करता, पाण्यात उभे राहून लोकांना मदत करत होते, एकमेकांना सावरत होते. लागेल तिथे धावून जात होते. असंख्य तरुणांनी काश्मीरमध्ये परस्परविश्वासाचे जे बंध निर्माण केले, ते थक्क ...
काश्मीरमध्ये महाप्रलय आला, तेव्हा तो राष्ट्रीय चिंतेचा विषय बनला.. बनायलाच हवा.. राष्ट्रीय अस्मितेची व अखंडत्वाची ती साक्ष असते; पण आसामसारखे ईशान्येकडील एक राज्य वर्षानुवर्षे असे पुराचे तडाखे सोसत आहे.. आसामकडेही आस्थेने, आत्मीयतेने पाहावे आणि अखंड ...
सतारवादनाचं बक्षीस मिळवणारा १0 वर्षांचा एक मुलगा ते सतारवादनाचे राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय कार्यक्रम करणारे जगप्रसिद्ध सतारवादक, बेळगाव ते मलेशियातील फाईन आर्ट्स विद्यापीठाचे डीन, हा उत्तुंग प्रवास आहे उस्ताद उस्मान खान यांचा. अमृतमहोत्सवी वर्षातील पदार ...
एखादा पदार्थ बराच वेळ तापवला की तो प्रसरण पावतो, हा साधा नियम आहे. पाणीसुद्धा त्याला अपवाद नाही. त्यामुळेच समुद्राचे वाढते तापमान ही आता गंभीरपणे घेण्याची गोष्ट झाली आहे; कारण समुद्र असाच तापत राहिला, तर त्याच्यातील पाण्याचे प्रसरण होणार, हे नक्की. त ...
लहान वयातच हाती आलेले मेंडोलिन मनापासून वाजवत जागतिक स्तरावर कीर्ती प्रस्थापित केलेले नाव म्हणजे यू. श्रीनिवास. या अवलिया कलाकाराचे नुकतेच निधन झाले. उत्स्फूर्तता, सात्त्विकता आणि कलात्मकता यांचा अनोखा संगम असलेल्या या कलाकाराच्या आठवणींना उजाळा. ...
‘कशाला उद्याची बात..’ या ‘माणूस’ चित्रपटातील गाण्याचे प्रत्येक कडवे वेगवेगळ्या भारतीय भाषेत रचलेले होते. शब्दांना त्या त्या प्रदेशातील संगीताच्या तालात व लयीत बसवणे ही कामगिरी संगीत दिग्दर्शक मास्टर कृष्णराव यांनी पार पाडली होती. हे काम इतके चपखल झाल ...
घरात नको झालेलं सामान म्हणजे अडगळ. आपल्याच आई-वडिलांकडे आपण असं तर पाहत नाही ना? जनरेशन गॅप ही असायचीच हो.. पण म्हणून घरातलं समृद्ध अस्तित्व नाकारून कसं चालेल.? घरात नको म्हणून रवानगी थेट वृद्धाश्रमात?.. काही तरी चुकतंय, असं वाटतच नाहीये का? ...
मित्र निवडता येतात; पण शेजारी नाही, हे आंतरराष्ट्रीय संबंधातील कटू सत्य आहे. चीन या बलाढय़ शेजार्याशी भारताची अनेक राष्ट्रहिते निगडित आहेत. चीनची कारस्थाने हा भारतासाठी चिंतेचा विषय आहे. या सार्या पार्श्वभूमीवर चीनचे सर्वेसर्वा जिनपिंग यांची होत अस ...