महाराष्ट्रातील विधानसभेची या वेळची निवडणूक पंचरंगी होणार आहे. गंमत म्हणजे, या निवडणुकीच्या रणधुमाळीत मनामनांवर गारूड केले आहे तेदेखील अशाच पंचरंगी सोशल मीडियाने. फेसबुक, व्हॉट्सअँप, ट्विटर, यू ट्यूब आणि ब्लॉग या पंच माध्यमांच्या सहभागाने निवडणुकीची र ...
महाराष्ट्र नक्की कुठे आहे? या विषयावर निवडणुकीच्या निमित्ताने जोरदार चर्चा झाली. काहिशी विनोदाच्या अंगाने अधिक व त्यानंतर त्याला अस्मितेचेही स्वरूप येत गेले. परंतु, खरोखर पुरोगामी म्हणवला जाणारा महाराष्ट्र उद्योग, विकास, साक्षरता आदी निकषांवर तुलना क ...
पुन्हा एकदा जाहीर झालेल्या जागतिक क्रमवारीमध्ये भारतातील एकाही विद्यापीठाला जागतिक स्तरावर पहिल्या २00मध्ये जागा मिळविता आलेली नाही. खरोखर भारतीय विद्यापीठे जगाशी स्पर्धा करताना मागे पडताहेत की एका नव्याच तंत्रज्ञानाधारित शिक्षण पद्धतीची गरज निर्माण ...
जगभरात विशेषत: स्पेन व स्पॅनिश वसाहती ज्या ठिकाणी होत्या, त्या सगळ्या देशांत कोलंबस डे (१३ ऑक्टोबर) मोठय़ा प्रमाणात साजरा करतात. त्या दिवशी सरकारी सुट्टी असते. लोक खाणे-पिणे, मौजमस्ती करतात. त्या दिवसाचे महत्त्व आणि त्या दिवसाचा अनुभवलेला जल्लोष. ...
ज्याच्या मनाला रसिकतेचा स्पर्श झाला आहे, तो प्रत्येक जण निसर्गातील गंधांनी नक्कीच स्वत:ला विसरून जातो. मग तो गंध सोनचाफ्याचा असो, प्राजक्तफुलांचा असो, रातराणीचा असो वा पहिला पावसानंतरचा मृद्गंध.. मनातला एक कोपरा या गंधासाठी कायम जागा असतो. ...
बाराव्या शतकात भारतात प्रामुख्याने खेडी, छोटी शहरे होती व ती सामान्यपणे स्वयंपूर्ण असत. छोटे-मोठे विविध व्यवसाय तेथे चालत असत. एखाद्या ठिकाणी उत्पादित न होणार्या गरजेच्या वस्तू फिरते व्यापारी उपलब्ध करून देत. ‘लीलावती’त अशा अनेक व्यवसायांचा उल्लेख य ...
निळ्या रंगाचा प्रकाश निर्माण करणार्या डायोडसंदर्भात केलेल्या संशोधनाला या वर्षीचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. तीन जपानी शास्त्रज्ञांनी हा शोध लावला आहे. त्यांचे संशोधनातील योगदान आणि या संशोधनाची उपयुक्तता एका शास्त्रज्ञाच्या नजरेतून.. ...
आधुनिक जगात राजकारणाच्या बरोबरीनेच अर्थकारणालाही तितकेच महत्त्व आले आहे. जगातील राष्ट्रांची सार्वभौम पत ठरवणार्या स्टँडर्ड अँड पूर या संस्थेने भारताची सार्वभौम पत ‘उणे’ वरून ‘स्थिर’ वर आणली आहे. तब्बल ३0 वर्षांनंतर स्पष्ट बहुमताने सत्तारूढ झालेल्या ...
जगभरातील अब्जाधीशांच्या यादीत १२ अब्जाधीश हे मुंबई विद्यापीठाचे विद्यार्थी असल्याचे नुकतेच एका जागतिक आकडेवारीमध्ये समोर आले आहे. भारतातील सर्वांत जुन्या तीन विद्यापीठांपैकी मुंबई विद्यापीठ एक आहे. खर्या अर्थाने चांगले विद्यार्थी घडवण्यासाठी विद्याप ...
परिस्थितीची साथ नसते, मित्रमंडळी त्रास देत असतात, कष्टांचा काही उपयोग होत नाही, हात लावीन तिथे अपयशच पाठलाग करते, असे सगळे प्रतिकूल असतानाही काही माणसे आपला प्रामाणिकपणा सोडत नाहीत, तत्त्वांना चिकटून राहतात. अशाच एका वारकर्याच्या मुलाची गोष्ट.. ...