बाराव्या शतकात भारतात प्रामुख्याने खेडी, छोटी शहरे होती व ती सामान्यपणे स्वयंपूर्ण असत. छोटे-मोठे विविध व्यवसाय तेथे चालत असत. एखाद्या ठिकाणी उत्पादित न होणार्या गरजेच्या वस्तू फिरते व्यापारी उपलब्ध करून देत. ‘लीलावती’त अशा अनेक व्यवसायांचा उल्लेख य ...
निळ्या रंगाचा प्रकाश निर्माण करणार्या डायोडसंदर्भात केलेल्या संशोधनाला या वर्षीचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. तीन जपानी शास्त्रज्ञांनी हा शोध लावला आहे. त्यांचे संशोधनातील योगदान आणि या संशोधनाची उपयुक्तता एका शास्त्रज्ञाच्या नजरेतून.. ...
आधुनिक जगात राजकारणाच्या बरोबरीनेच अर्थकारणालाही तितकेच महत्त्व आले आहे. जगातील राष्ट्रांची सार्वभौम पत ठरवणार्या स्टँडर्ड अँड पूर या संस्थेने भारताची सार्वभौम पत ‘उणे’ वरून ‘स्थिर’ वर आणली आहे. तब्बल ३0 वर्षांनंतर स्पष्ट बहुमताने सत्तारूढ झालेल्या ...
जगभरातील अब्जाधीशांच्या यादीत १२ अब्जाधीश हे मुंबई विद्यापीठाचे विद्यार्थी असल्याचे नुकतेच एका जागतिक आकडेवारीमध्ये समोर आले आहे. भारतातील सर्वांत जुन्या तीन विद्यापीठांपैकी मुंबई विद्यापीठ एक आहे. खर्या अर्थाने चांगले विद्यार्थी घडवण्यासाठी विद्याप ...
परिस्थितीची साथ नसते, मित्रमंडळी त्रास देत असतात, कष्टांचा काही उपयोग होत नाही, हात लावीन तिथे अपयशच पाठलाग करते, असे सगळे प्रतिकूल असतानाही काही माणसे आपला प्रामाणिकपणा सोडत नाहीत, तत्त्वांना चिकटून राहतात. अशाच एका वारकर्याच्या मुलाची गोष्ट.. ...
ज्येष्ठ नाटककार महेश एलकुंचवार यांची खोल, स्वतंत्र व समृद्ध जीवनदृष्टी वाचकाला स्फुरणदायी तर होतेच; पण जीवनाच्या अर्मयाद अनुभवाचा लाभ करून देत कळत-नकळत त्याचा विकास करते. एलकुंचवार यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्ताने (९ ऑक्टोबर) या जीवनदृष्टीचा ...
लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय मतदारांनी कॉँग्रेसचा निर्विवादपणे पराभव केला व भारतीय जनता पक्षाचे सरकार सत्तेवर आणले. परंतु सत्तांतर होताना काही धोरणात्मक बदल झाला का, की मागील धोरणे तशीच चालू राहिली, याचा विचार करण्याची गरज निर्माण झालेली आहे. तसे जर ह ...
बर्याच जणांना आपण जणू डॉक्टरच आहोत, असे वाटत असते. परिणाम देत असलेले चांगले उपचार बंद करून कोणी तरी सांगितलेल्या तथाकथित रामबाण औषधावर असे लोक विश्वास ठेवतात. असा अतिआत्मविश्वास नेहमीच साथ देतो, असे नाही, कधी तरी तो अंगाशी येतोच. अशा सांगोवांगी उ ...
आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये मेरी कोमचे सुवर्णपदक, भारतीय हॉकी संघाने पाकिस्तानला चारलेली धूळ या भारतीयांसाठी अभिमानाच्या बाबी आहेतच परंतु तरीही अजून बरीच मजल मारायची आहे. त्यामुळे महत्त्वाकांक्षा आणि लक्ष्य हवे ते पहिल्या तिघांत येण्याचेच. ...
भौगोलिक स्थितीशी झुंज देत भारतीय जवान सीमारक्षणाचे काम करत असतात. संरक्षण मंत्रालय आयोजित डिफेन्स करस्पॉन्डन्स कोर्सच्या निमित्ताने सीमेवरचं त्यांचं हे जगणं प्रत्यक्ष अनुभवण्याची संधी मिळाली.. ...