फ्रान्ससारख्या परकीय देशातून एक जिज्ञासू योगसाधक भारतात येते काय, उत्तम प्रकारे योगसाधना शिकते काय, योगसाधनेचा नैसर्गिक परिणाम म्हणून तिच्या अंत:करणात विशुद्ध करुणा निर्माण होते काय आणि या करुणेपोटी बोधगयेच्या रस्त्यातल्या गरीब मुलांना आईच्या मायेने ...
राजकारणात आपल्या भूमिकेवर ठाम राहणे वेगळे आणि बदलांची चाहूल लक्षात न घेता दुराग्रही भूमिका घेऊन राहणे वेगळे. शिवसेनेची हीच भूमिका विधानसभा निवडणुकीत त्यांच्या अंगाशी आली असावी; अन्यथा विधानसभेत युतीचा खणखणीत विजय निश्चित होता. ...
लोकसभेतील काँग्रेस पक्षाचा पराभव त्यांना नैराश्याच्या गर्तेत नेण्यास पुरेसा होता. विधानसभा निवडणुकीच्या निकालांनी तर त्यांचा उरलासुरला आत्मविश्वासही हिरावून घेतला आहे. स्वत्व हरवून बसलेल्या या पक्षाला पुन्हा उभारी मिळणार तरी कशी? ...
सोलापूरचे नाव महाराष्ट्रात आणि देशविदेशात प्रसिद्ध करणारे ‘दाते पंचांग’ १00 वर्षांची परंपरा जोपासत आज लोकमान्य झाले आहे. मुहूर्ताचे शुभाशुभ काळ ठरविणार्या या लोकप्रिय दाते पंचांगाच्या वाटचालीचा हा मागोवा. ...
आपल्या देशातील सहकार चळवळ ही सर्वांत जुनी आणि सातत्याने कार्यरत असणारी रचनात्मक चळवळ म्हणून ओळखली जाते. या चळवळीत मानाचे स्थान असलेली आणि दीपस्तंभासारखी आदर्शवत असणारी संस्था म्हणजे वारणा उद्योग समूह. या समूहाचे संस्थापक तात्यासाहेब कोरे यांची जन्मशत ...
ऋत्विक घटक यांना अभिप्रेत असणारा मेलोड्रामा वेगळा होता. त्यामुळेच त्यांचे चित्रपट अभिजात होते. बुसान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील अनेक चित्रपट पाहताना पदोपदी याचीच जाणीव होत होती; कारण मेलोड्रामाचं नव्या पिढीनं बदललेलं स्वरूप तिथं दिसत होतं. ...
शरद ऋतूचं आणखी एक वैशिष्ट्य मला जाणवतं, ते म्हणजे तिन्ही ऋतूंचा त्यात झालेला संगम. पावसाळ्याच्या सत्तावीस नक्षत्रांपैकी तीन नक्षत्रं तरी शरद ऋतूत येतात. दसर्याला जेव्हा आपण शिलंगणाला जातो, तेव्हा गावाच्या सीमेवर येऊन बसलेलं ‘हीव’ शिलंगणावरून परत येत ...
‘विक्रांत’ मोडीत निघू नये म्हणून जनआंदोलनही झाले; परंतु सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने त्यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे. त्यामुळे पराक्रम गाजवलेली विक्रांत आता कायमची नाहीशी होईल हे खरे; परंतु या पराक्रमाच्या स्मृती चिरंतन जतन व्हायला नकोत का? ...
आजही तब्बल ८ कोटी घरांत वीज नाही. विजेच्या सार्वत्रिकीकरणासाठी काँग्रेस सरकारने प्रयत्न केले होते. आता नवीन सरकारने सर्व घरांत वीज आणण्याचे दिलेले वचनही स्वागतार्ह आहे; पण ते पुरेसे नाही. वीजसेवेच्या सार्वत्रिकीकरणात नेमके काय अडथळे आहेत व त्यावर मात ...