लोकशाहीमध्ये चर्चा, वादविवाद हे अपेक्षित आहेच; मात्र संयम, विवेक, विचार बाळगूनच! आपली लोकशाही जगातील सर्वांत मोठी लोकशाही आहे हे सांगायला ठीक असले, तरी हा विचार, विवेक, संयम आपण हरवून बसलो आहोत की काय, असेच वाटायला लावणारी स्थिती आतापर्यंतच्या निवडणु ...
नकाशा मला अगदी खिजवत असे. हे सगळं मला कधी पाहायला मिळणार? ‘जो डोळे भरून जग पाहतो. तोच खर्या अर्थाने जगावर प्रेम करू शकतो’, असं म्हटलं जातं. मग माझं जगावरचं प्रेम हे काल्पनिकच राहणार की काय?- अशी भीती वाटत असे. ...
उपकथानकांची जोड देत, लांबलांबचे वळसे घेत मुख्य कथा सांगण्याची शैली चित्रपटसृष्टीत एके काळी बरीच प्रसिद्ध होती. जगभरातील नव्या पिढीतील दिग्दर्शक मात्र आता या शैलीच्या नेमक्या विरुद्ध शैलीचे चित्रपट तयार करीत आहेत. बुसान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ...
मतदारांना ‘नकारात्मक मतदान’ करण्याचा अधिकार दिला गेला, त्या वेळी त्याचा बराच गवगवा झाला; मात्र त्यानंतर झालेल्या निवडणुकांमध्ये या अधिकाराचा मतदारांनी फारच अल्प प्रमाणात वापर केल्याचे आढळले. अधिकार आहे; पण त्याचा उपयोग नाही हेच त्याचे कारण आहे. या अध ...
प्रादेशिक अस्मितांचा लय होत असताना विशिष्ट विचारांनी मतांचे ध्रुवीकरण करून काही राजकीय पक्ष डोळ्यात भरेल असे यश मिळवतात, हे योग्य की अयोग्य, याचा विचार करतानाच असे का व्हावे, यावरही चर्चा होणे गरजेचे आहे. ...
उत्तराखंडमध्ये झालेली ढगफुटी.. काश्मीरमध्ये आलेला महाप्रलय.. आंध्र प्रदेशात धडकलेले चक्रीवादळ किंवा अगदी पुण्यात डोंगराखाली गाडले गेलेले माळीण गाव.. हा सारा नैसर्गिक आपत्तींचा प्रकोपच! निसर्गाची शक्ती अफाट, असीम हे मान्य; पण तिचा सामना तर करायलाच हवा ...
चित्रपटसृष्टीतील एक मातब्बर व्यक्तिमत्त्व म्हणजे बी. आर. चोप्रा. त्यांचे हे जन्मशताब्दी वर्ष आहे. या निमित्ताने चोप्रांची चित्रपटसृष्टीतील वाटचाल आणि त्यांच्या चित्रपटविश्वाशी संबंधित आठवणींना दिलेला हा उजाळा. ...
श्रीमंताच्या मुलाचं लग्न म्हणून सामाजिक बांधिलकी दाखवण्यासाठी गावातील आश्रमशाळेतील मुलांना जेवण द्यायचे ठरले खरे; परंतु दातृत्वाची जाणीव न करून देता केलेले दान श्रेष्ठ असते. माणूस म्हणून मुलांना जवळ करा; भिक्षेकरी म्हणून नको, याची मात्र जाणीव करून द् ...
आज वेगळ्या ‘पॅराडाइम शिफ्ट’मधून तरुण पिढी जात आहे. दिवसातील ९0 टक्के वेळ त्यांचे डोळे या ना त्या स्क्रीनवर रोखलेले दिसतात. इतका इंटरनेट हा त्यांच्या जगण्याचा अविभाज्य भाग झाला आहे. येत्या २९ ऑक्टोबर रोजी ‘इंटरनेट दिन’ आहे, त्या निमित्ताने.. ...
बँकिंग क्षेत्रात मूलभूत बदल करून दीर्घकालीन सुधारणा घडवण्याचे रिझर्व्ह बँकेचे धोरण आहे. बँकांची नव्याने पुनर्मांडणी हा त्यातील एक प्रमुख मुद्दा आहे. अशी धोरणात्मक पावले उचलण्यासाठी ज्या विविध बाजूंचा विचार करावा लागेल, त्यांचा केलेला ऊहापोह. ...