ऋत्विक घटक यांना अभिप्रेत असणारा मेलोड्रामा वेगळा होता. त्यामुळेच त्यांचे चित्रपट अभिजात होते. बुसान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील अनेक चित्रपट पाहताना पदोपदी याचीच जाणीव होत होती; कारण मेलोड्रामाचं नव्या पिढीनं बदललेलं स्वरूप तिथं दिसत होतं. ...
शरद ऋतूचं आणखी एक वैशिष्ट्य मला जाणवतं, ते म्हणजे तिन्ही ऋतूंचा त्यात झालेला संगम. पावसाळ्याच्या सत्तावीस नक्षत्रांपैकी तीन नक्षत्रं तरी शरद ऋतूत येतात. दसर्याला जेव्हा आपण शिलंगणाला जातो, तेव्हा गावाच्या सीमेवर येऊन बसलेलं ‘हीव’ शिलंगणावरून परत येत ...
‘विक्रांत’ मोडीत निघू नये म्हणून जनआंदोलनही झाले; परंतु सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने त्यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे. त्यामुळे पराक्रम गाजवलेली विक्रांत आता कायमची नाहीशी होईल हे खरे; परंतु या पराक्रमाच्या स्मृती चिरंतन जतन व्हायला नकोत का? ...
आजही तब्बल ८ कोटी घरांत वीज नाही. विजेच्या सार्वत्रिकीकरणासाठी काँग्रेस सरकारने प्रयत्न केले होते. आता नवीन सरकारने सर्व घरांत वीज आणण्याचे दिलेले वचनही स्वागतार्ह आहे; पण ते पुरेसे नाही. वीजसेवेच्या सार्वत्रिकीकरणात नेमके काय अडथळे आहेत व त्यावर मात ...
आशियायी स्पर्धांमध्ये भारताच्या पुरुष व महिला दोन्ही संघांनी सुवर्णपदकावर मोहोर उमटवली, ही अर्थातच अभिमानाची बाब. मिळालेले यश टिकवणे हे मात्र आणखी मोठे आव्हान असते. या क्षेत्रातील नव्या आव्हानांचा वेध घेता हे स्थान टिकवून ठेवण्यासाठीच खरा कस लागणार ह ...
जगणं सुंदर करायचं असेल, तर नुसते सुंदर गुण पडून भागत नाही, त्यासाठी इतरही काही गोष्टी लागतात. एका सहलीच्या निमित्ताने प्राध्यापक व मुले एकत्र आली. त्यांना परस्परांच्या कलागुणांचे दर्शन तर झालेच; पण बाहेरच्या जगाच्या शाळेत त्यांनी जे वास्तव अनुभवले, त ...
हुडहुड नावाचे एक चक्रीवादळ भारतीय समुद्रकिनार्यांवर धडकले. त्यामुळे झालेली मालमत्तेची हानी प्रचंड असली, तरीही सतर्कतेमुळे फार जीवितहानी झाली नाही. हवामानशास्त्रज्ञाच्या दृष्टिकोनातून चक्रीवादळांचा घेतलेला धांडोळा.. ...
बालमजुरीच्या विरोधात संघर्ष करून लहानग्यांना स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी झगडणारे कैलाश सत्यार्थी आणि दहशतवाद्यांच्या दडपशाहीला न जुमानता मुलींच्या शिक्षणासाठी उभी राहत जगासाठी रोल मॉडेल बनलेली मलाला हे दोघेही शांततेच्याच वाटेने जाणारे वारकरी. त्यां ...
व्यवसाय म्हटला की चढउतार हे आलेच; पण त्या लाटेवर स्वार होताना जे स्वत्व हरवू देत नाहीत, अशी माणसं खर्या अर्थाने यशस्वी होतात. नितीनची कथाही अशीच. आत्मविश्वास परत आला, नियोजनाची कास धरली, योगसाधनेचं बळ मिळालं आणि आयुष्याची गाडी पुन्हा मार्गावर आली. ...