भारतीयांच्या परदेशात ठेवलेल्या काळ्या पैशावर सध्या जोरदार चर्चा सुरू आहे; मात्र ही चर्चा राजकीय स्वार्थाभोवतीच केंद्रित झालेली दिसते. त्यातूनच अनेक आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. हा पैसा भारतात आणणे खरोखरच शक्य आहे का? यासाठी प्रामाणिकपणे काही प्रयत् ...
कोणती औषधोपचार पद्धती चांगली हा वाद बराच जुना आहे. आधुनिक उपचारपद्धतीच्या लोकप्रियतेमुळे त्याला आता चांगलेच धुमारे फुटले आहेत. पण असा वाद घालण्याचे खरेच काही कारण आहे का? यातून सुवर्णमध्य निघाला तर! ...
शिक्षण संस्थांमधील सेवकवर्ग आपला खासगी कर्मचारी आहे अशीच बहुसंख्य संस्थाचालकांची भावना असते. कर्मचारीही तसेच वागून त्यांचा समज बळकट करतात. एखादा स्वाभीमानी कर्मचारी, त्यांना त्यांची जागा दाखवून देतो, मात्र त्याचा त्यांच्यावर काहीही परिणाम होत नाही, ह ...
सरकारच्या आदर्श असलेल्या अनेक योजना अंमलबजावणी नसल्यामुळे कुचकामी ठरतात. याचे कारण नियोजन वेळेत होते, मात्र अंतीम मंजूरी मिळण्यास बराच विलंब लागतो हे आहे. त्यामुळे बहुसंख्य योजनांना वर्षअखेरीस एकदम पैसे येतात व सरकारी अधिकार्यांची ते खर्च करण्याची ग ...
लोकशाही व्यवस्थेत जात, पंथ असा भेद नकोच. सर्वांना समान संधी मिळाली पाहिजे. कोणाच्याही मार्गात कागदपत्रे, दाखले असे अडथळे यायला नकोत. असे झाले, तरच स्वप्नांना जिद्दीचे पंख मिळून वंचित समाजघटकांमधील बुद्धिमत्ता पुढे येईल. ...
चित्रपटगृहे ही जणू फक्त मोठय़ांसाठीच असतात; मग लहान मुलांनी त्यांना त्यांचे चित्रपट पाहायचे असतील, तर काय करायचे? या विचारातून सुरू झालेली विद्यार्थी चित्रपट चळवळ आता चांगलीच जोर धरत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना चांगले, आशयघन चित्रपट पाहायला मिळत आहे ...
प्रामाणिकपणे काम करून सर्वांना मदतच करण्याची वृत्ती असणार्या व्यक्ती संवेदनशील असतात. त्यामुळेच कोणी त्यांचा विश्वासघात केला, तर ते सहन करू शकत नाहीत. मानसिक व शारीरिक त्रासाच्या फेर्यात सापडतात. योगसाधनेमुळे यातून सुटका करून घेता येऊ शकते. ...
बिलियर्ड्स हा भारतात तसा काहीसा दुर्लक्षित क्रीडाप्रकार; त्यामुळेच की काय, त्यातील विविध स्पर्धांत तब्बल ११ वेळा विश्वविजेतेपद मिळविणारा पंकज अडवाणी हा फारसा कोणाच्या लक्षात आलेला नाही. चिकाटी, परिश्रम व जिद्द दाखवून पंकजने या खेळातील बादशाहपद मिळवि ...
भारतीय सैन्याची गुणवत्ता वादातीत आहे; मात्र त्यांच्या शस्त्र सज्जतेबाबत गेल्या काही वर्षांत शंका निर्माण होऊ लागल्या होत्या. याचे कारण आधुनिक शस्त्रास्त्रे, युद्धशास्त्रातील आधुनिक बदल यांचे वारेही त्यांना लागू दिले जात नव्हते. या पार्श्वभूमीवर नव्य ...
मोबाईलसारख्या साधनांनी प्रत्यक्ष संवादावर र्मयादा आणल्या आहेत. एखादे व्यसन लागावे त्याप्रमाणे नवी पिढी ही आधुनिक साधने वापरत आहे. या वापराला संयमाचा बांध असणे गरजेचे आहे; अन्यथा शरीराबरोबर मनाचीही हानीच होईल. ...