‘हिंसा हे कशाचेच उत्तर होऊ शकत नाही.’ घरातील १५ जणांची डोळ्यांसमोर हत्या झाल्यानंतरही असं बोलणारा जोगिंदरसिंग दहशतवादाचा वणवा पेटलेल्या काश्मीरमधील आशेचा अंकुर आहे. सूडाने पेटून न उठता देशाचा विचार करणार्या जोगिंदरसिंगची कहाणी... ...
दारिद्रय़ माणसाला अनुभवांची श्रीमंती देतं. जगण्याच्या लढाईत बळ पुरवतं. माणसाला अधिक समंजस बनवतं आणि गरज कोणती व चैन कोणती, यातला फरक शिकवून जातं. कष्टाळू सोपानचं जगणंही असंच; पण श्रीमंतीत लोळणार्या मामलेदाराला ते कसं समजणार? ...
पाकिस्तानमध्ये नुकताच झालेला आत्मघातकी हल्ला पाकिस्तानच्या भविष्याविषयी बरेच काही सांगून जाणारा आहे. पाकिस्तानमध्ये आता सामान्य जनजीवन जवळजवळ अशक्य आहे. तिथं कायद्याचं राज्य राहिलेलं नाही. जिहादी संघटनांनी पाकिस्तानचा ताबा घेतल्यात जमा आहे. अफगाणिस्त ...
स्वराज्याकडून सुराज्याकडे.. हे घोषवाक्य म्हणून चांगले असले, तरी सुप्रशासनाची वाट वाटते तितकी सोपी नसते. केवळ राजकीयच नव्हे, प्रशासकीय इच्छाशक्ती असल्याशिवाय हे सारे साधणे निव्वळ अशक्य. त्यासाठी मंत्र्यांनी आणि प्रशासनानेही आपली मानसिकता बदलणे गरजेचे ...
अगदी हटयोग करूनही गर्व दूर न होऊ शकलेले अनेक जण असतात. काही जण मात्र काहीच न करताही योगाचे मूळ जाणल्यासारखे जगतात. अशी माणसे साधीसुधी असतात. त्यांच्या वागण्याबोलण्यातून कायम शांती, समाधान व्यक्त होत असतं. अशाच एका मातीतल्या माणसाची ही गोष्ट. ...
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हाती घेतलेले ‘स्वच्छ भारत अभियान’ निश्चितच स्वागतार्ह आहे; परंतु भीती आहे ती वेगळीच. आपल्याला सवय झाली आहे, सगळ्याचाच ‘इव्हेंट’ करायची. या अभियानाचेही तसे होऊ द्यायचे नसेल तर महात्मा गांधींना अभिप्रेत असणारी स्वच् ...
कोणतेही अभियान तेव्हाच यशस्वी होते, जेव्हा त्याला अचूक नियोजन आणि प्रभावी अंमलबजावणीची जोड मिळते. समाजामध्ये जसे आपण साक्षरतेला महत्त्व देतो, त्याप्रमाणे कचर्याविषयीची साक्षरता आपल्या मनात केव्हा निर्माण होणार? स्वच्छ भारत अभियानातील विविध आव्हाने आ ...
सदाशिव अमरापूरकर एक कलावंत म्हणून जितके मोठे होते, तितकेच वडील म्हणून घराचा आधारस्तंभ होते. मुलींना संस्काराचे बाळकडू देतानाच स्वत:च्या पायावर उभं राहण्याची धमकही तेच देत होते. जगण्यावर मनापासून प्रेम करणार्या बाबांच्या मुलीने जागवलेल्या आठवणी.. ...
सध्या भारतीय जनता पक्षाच्या सर्वच नेत्यांना अचानक सरदार वल्लभभाई पटेल यांचा गहिवर आला आहे. त्यांचे सर्वोच्च नेते पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी तर चक्क समुद्रात जगातील सर्वांत मोठा पुतळा उभारण्याची घोषणा केली आहे. परंतु, या सार्यांना इतिहासाचाच वि ...
आकाशवाणीचा सुवर्णकाळ प्रत्यक्ष अनुभवलेले व्यक्तिमत्त्व म्हणजे श्रीराम मांडे. या काळात अनेक दिग्गजांच्या भेटीने त्यांचे आयुष्य समृद्ध झाले. अशा या कलाप्रेमी माणसाचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या मुलाने जागविलेल्या त्यांच्या आठवणी. ...