भय हे नुसते आनुवंशिकच नाही, तर ते वैश्विक आहे. अनेक युगांपूर्वी आपले पूर्वज जंगलात राहत होते, तेव्हा त्यांना असंख्य संकटांचा सामना करीतच जीवन कंठावे लागे ...
एलफिन्स्टनभारतावर ब्रिटिश शासन प्रस्थापित असणे ही अत्यंत आवश्यक असलेली घटना होती, असे मानणार्या एलफिन्स्टनने भारताच्या प्राचीन, मध्ययुगीन पूर्वग्रहदूषित, गैरसमजुतीवर आधारित ...
‘हिंसा हे कशाचेच उत्तर होऊ शकत नाही.’ घरातील १५ जणांची डोळ्यांसमोर हत्या झाल्यानंतरही असं बोलणारा जोगिंदरसिंग दहशतवादाचा वणवा पेटलेल्या काश्मीरमधील आशेचा अंकुर आहे. सूडाने पेटून न उठता देशाचा विचार करणार्या जोगिंदरसिंगची कहाणी... ...
दारिद्रय़ माणसाला अनुभवांची श्रीमंती देतं. जगण्याच्या लढाईत बळ पुरवतं. माणसाला अधिक समंजस बनवतं आणि गरज कोणती व चैन कोणती, यातला फरक शिकवून जातं. कष्टाळू सोपानचं जगणंही असंच; पण श्रीमंतीत लोळणार्या मामलेदाराला ते कसं समजणार? ...
पाकिस्तानमध्ये नुकताच झालेला आत्मघातकी हल्ला पाकिस्तानच्या भविष्याविषयी बरेच काही सांगून जाणारा आहे. पाकिस्तानमध्ये आता सामान्य जनजीवन जवळजवळ अशक्य आहे. तिथं कायद्याचं राज्य राहिलेलं नाही. जिहादी संघटनांनी पाकिस्तानचा ताबा घेतल्यात जमा आहे. अफगाणिस्त ...