सध्या भारतीय जनता पक्षाच्या सर्वच नेत्यांना अचानक सरदार वल्लभभाई पटेल यांचा गहिवर आला आहे. त्यांचे सर्वोच्च नेते पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी तर चक्क समुद्रात जगातील सर्वांत मोठा पुतळा उभारण्याची घोषणा केली आहे. परंतु, या सार्यांना इतिहासाचाच वि ...
आकाशवाणीचा सुवर्णकाळ प्रत्यक्ष अनुभवलेले व्यक्तिमत्त्व म्हणजे श्रीराम मांडे. या काळात अनेक दिग्गजांच्या भेटीने त्यांचे आयुष्य समृद्ध झाले. अशा या कलाप्रेमी माणसाचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या मुलाने जागविलेल्या त्यांच्या आठवणी. ...
काय करायचे आहे, कसे करायचे आहे याची पक्की समज हे नव्या पिढीचे वैशिष्ट्य आहे. त्यामुळेच त्यांच्या जगण्याला एक प्रकारची घाई आहे. जगभरातील नव्या दिग्दर्शकांच्या चित्रपटांमधून ही घाई दिसून येते. मात्र, कशावर फोकस करायचा, हे माहिती असल्याने ही घाई वृथा ...
गरिबांच्या नावाने शाळा उघडून त्यात श्रीमंतांच्या मुलांसाठीच दरवाजे उघडे ठेवायचे, ही डोनेशनगिरीची वृत्ती प्राथमिक शिक्षणाच्या व्यवस्थेत पुरती भिनली आहे. नव्या शासनाने कितीही अच्छे दिनच्या वल्गना केल्या तरी शिक्षणाच्या क्षेत्रात जोपर्यंत जुन्या साच्या ...
खरा निसर्ग भेटतो, मनाला भिडतो तो गावातच. तिथला प्रत्येक गंध अस्सल.. मनाचा गाभारा संपूर्णपणे उजळून टाकणारा. सूर्योदयाचा सोहळा जसा अपूर्व असतो, तशीच निसर्गाची प्रत्येक हालचाल एक नवी आशा जागवत असते. अशा निसर्गजीवनाशी एकरूप झालेल्या जीवनाची ही कहाणी.. ...
भारतीयांच्या परदेशात ठेवलेल्या काळ्या पैशावर सध्या जोरदार चर्चा सुरू आहे; मात्र ही चर्चा राजकीय स्वार्थाभोवतीच केंद्रित झालेली दिसते. त्यातूनच अनेक आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. हा पैसा भारतात आणणे खरोखरच शक्य आहे का? यासाठी प्रामाणिकपणे काही प्रयत् ...
कोणती औषधोपचार पद्धती चांगली हा वाद बराच जुना आहे. आधुनिक उपचारपद्धतीच्या लोकप्रियतेमुळे त्याला आता चांगलेच धुमारे फुटले आहेत. पण असा वाद घालण्याचे खरेच काही कारण आहे का? यातून सुवर्णमध्य निघाला तर! ...
शिक्षण संस्थांमधील सेवकवर्ग आपला खासगी कर्मचारी आहे अशीच बहुसंख्य संस्थाचालकांची भावना असते. कर्मचारीही तसेच वागून त्यांचा समज बळकट करतात. एखादा स्वाभीमानी कर्मचारी, त्यांना त्यांची जागा दाखवून देतो, मात्र त्याचा त्यांच्यावर काहीही परिणाम होत नाही, ह ...
सरकारच्या आदर्श असलेल्या अनेक योजना अंमलबजावणी नसल्यामुळे कुचकामी ठरतात. याचे कारण नियोजन वेळेत होते, मात्र अंतीम मंजूरी मिळण्यास बराच विलंब लागतो हे आहे. त्यामुळे बहुसंख्य योजनांना वर्षअखेरीस एकदम पैसे येतात व सरकारी अधिकार्यांची ते खर्च करण्याची ग ...
लोकशाही व्यवस्थेत जात, पंथ असा भेद नकोच. सर्वांना समान संधी मिळाली पाहिजे. कोणाच्याही मार्गात कागदपत्रे, दाखले असे अडथळे यायला नकोत. असे झाले, तरच स्वप्नांना जिद्दीचे पंख मिळून वंचित समाजघटकांमधील बुद्धिमत्ता पुढे येईल. ...