चित्रपट सृष्टीतल्या बदललेल्या वातावरणाशी आपलं जमणार नाही, हे जेव्हा लक्षात आलं, तेव्हा योग्य वेळी त्यांनी चित्रपट सृष्टीतील आपली इनिंग सन्मानानं खेळून त्यांनी स्वेच्छानवृत्ती घेतली. पुन्हा १९९३मध्ये ते पुण्याला सामान्य जीवन व्यतीत करण्यास परतले. आपल् ...
भाववाढ, महागाई यांमुळे सगळेच त्रस्त झाले आहेत. त्या पार्श्वभूमीवर चलन धोरण म्हणजे काय? त्याची उद्दिष्टे काय असतात? चलन धोरणाची साधने कोणती? चलन धोरण कोण ठरविते व कार्यवाहीत आणते? सरकार किंवा केंद्रीय अर्थमंत्रालयाचा चलन धोरणावर प्रभाव असतो का? या प् ...
‘ताणांकडे मी आत्मबल वाढवण्याचं एक साधन, एक आव्हान म्हणून पाहतो. त्यामुळे तो आपोआप कमी होतो.’ ताणाकडे पाहण्याची किती छान सकारात्मक विचारसरणी आहे या माणसाची- मला वाटून गेलं! समस्यांकडे पाहण्याचा योग्य दृष्टिकोन असेल तर ताण कमी करता येतात याबाबतचं हे अ ...
‘सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायर्नमेन्ट’तर्फे (सीएसई) ‘वातावरणातील बदल’ या विषयावरील आंतरराष्ट्रीय पत्रकार चर्चासत्र नुकतेच नवी दिल्ली येथे झाले. ‘तापमानवाढीमागील राजकारण’ या गंभीर विषयावर या वेळी तितक्याच गंभीरपणे झालेल्या चर्चेचा गोषवारा.. ...
तिबेट म्हणजे ‘जगाचे छप्पर’. या निवांत सात्त्विक प्रदेशावर १९५0 मध्ये चीनमधील साम्यवादी सरकारच्या पीपल्स लिबरेशन आर्मीच्या (पीएलए) तुकड्या चालून गेल्या. तिबेटी लोकांच्या असंतोषाला न जुमानता चीनने तिबेट बळकावले. ...
सोप्या वाटणार्या गोष्टीही अनेकदा डोक्यामध्ये गुंता निर्माण करतात. समजतंय, असं वाटता वाटता अनेक प्रश्न डोक्यात भुंगा निर्माण करतात. आयुष्यातही अनेकदा असे काहीसे प्रसंग निर्माण होतात. जिथे आपल्याला दुसरा काही मार्ग उरत नाही. असाच एक गुंता वाढवणारा गमत ...
आजचं मराठी नाटक हे नवीन विषयांचा शोध घेऊ पाहत आहे. मानवी मनाच्या अंतरंगाचा शोध, बदलती सामाजिक मूल्यं, स्त्री-पुरुषांच्या संबंधातली गुंतागुंत, स्त्रीच्या बदलत्या जाणिवा यांचा वेध घेण्याचा प्रामाणिक प्रयत्नही करीत आहे. तरीही सारंच आलबेल नाही. प्रेक्षका ...
जगभरातील चित्रपट रसिकांना बोलवायचं, तर आयोजनात किती तरी नेटकेपणा हवा. ‘इफ्फी’त नेमके तेच दिसत नाही. सलग ३२ वर्षे आयोजन होत असूनही अजून त्यात ढिसाळपणाच असतो. या वर्षी त्यावर अगदी कळस चढवला गेला. यात काही बदल होणार आहे की नाही? ...
कालाय तस्मै नम: असं म्हणतात.. ज्या महासत्ता अमेरिकेने आर्थिककोंडी करून, भारताला जेरीस आणू पाहिले, पाकिस्तानला भारताच्या विरोधात कारवायांसाठी छुपे पाठबळ दिले, त्याच अमेरिकेला आता भारताशी जुळवून घेणे भाग पडत आहे. त्यांच्या बदललेल्या भूमिकांमध्ये अर्थात ...
सत्ता कोणाचीही असो, शेतकर्यांची पीडा काही संपायला तयार नाही. राज्यकर्ते शेतकरीच असतानाही असे होत असते. सर्वांनाच शेतकर्यांच्या नाड्या आपल्या हातात असाव्यात असे वाटते. त्यामुळेच स्वत: कष्ट करून पिकवलेल्या मालाचा भाव ठरवण्याचा अधिकारही त्याला दिला जा ...