कालाय तस्मै नम: असं म्हणतात.. ज्या महासत्ता अमेरिकेने आर्थिककोंडी करून, भारताला जेरीस आणू पाहिले, पाकिस्तानला भारताच्या विरोधात कारवायांसाठी छुपे पाठबळ दिले, त्याच अमेरिकेला आता भारताशी जुळवून घेणे भाग पडत आहे. त्यांच्या बदललेल्या भूमिकांमध्ये अर्थात ...
सत्ता कोणाचीही असो, शेतकर्यांची पीडा काही संपायला तयार नाही. राज्यकर्ते शेतकरीच असतानाही असे होत असते. सर्वांनाच शेतकर्यांच्या नाड्या आपल्या हातात असाव्यात असे वाटते. त्यामुळेच स्वत: कष्ट करून पिकवलेल्या मालाचा भाव ठरवण्याचा अधिकारही त्याला दिला जा ...
दगड फोडणार्या हातोडीचे वजन पेलण्याबरोबरच त्याच्या हातांनी नाजूकशी पेन्सीलही लीलया पेलली. एवढंच नव्हे, तर त्यातून त्याने एक नवी चित्रसृष्टीच निर्माण केली. मोहवणारी, दिपवणारी. चित्रकलेचं कसलंही पारंपरिक शिक्षण नसताना कॅमेर्याने टिपलेली छायाचित्रंच व ...
अपेक्षेप्रमाणे नॉर्वेच्या अव्वल मानांकित मॅग्नस कार्लसनने विश्वनाथन आनंदला पराभूत करून विश्वविजेतेपद राखले. गेल्या वेळी आव्हानवीर म्हणून आलेल्या कार्लसनने विश्वविजेतेपदावरची दावेदारी कायम राखली. या वेळची लढत अनेक अर्थांनी वैशिष्ट्यपूर्ण होती. चौसष ...
विशिष्ट कालखंडाशी नाळ जोडू पाहणारा ‘विटी दांडू’ हा नवा चित्रपट. दिलीप प्रभावळकर यांनी या धाटणीतला चित्रपट पहिल्यांदाच केला आहे. केवळ तांत्रिक सफाईदारपणाच्या पलीकडे जाऊन हा चित्रपट काही सांगू पाहतो. त्याच्या विविध बाजूंवर त्यांनी स्वत: टाकलेला प्रका ...
नामवंत संस्थांनी प्रसिद्ध केलेल्या जगातल्या आणि भारतातल्या स्त्रियांच्या संदर्भातील आकडेवारीच्या तपशिलात न शिरताही लक्षात येतं, की स्त्रियांवरचे अन्याय, अत्याचार, हिंसा वाढते आहे. खंत याची वाटते, की जे घर सुरक्षित मानलं जातं, त्या आपल्या घरातही स्त ...
राजश्री आणि जयश्री, एकाच घरातील मुली. दोघींनाही शिक्षण पूर्ण होण्याआधीच विवाह करावा लागला. अशा परिस्थितीमध्ये पुढे काय वाढून ठेवलेलं असेल, याचा अंदाज कुणालाच आलेला नसतो. अशाच या दोन मुलींचं काय झालं पुढे? कुणाच्या नशिबात काय लिहिलेलं होतं? ...
जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेची सांगता दोनच दिवसांपूर्वी झाली आणि अपेक्षेप्रमाणे नॉर्वेच्या अव्वल मानांकित मॅग्नस कार्लसनने विश्वनाथन आनंदला पराभूत करून विश्वविजेतेपद राखले. गेल्या वर्षी चेन्नईमध्ये झालेल्या विश्वविजेतेपदाच्या लढतीत पहिल्यांदा ...
दादा धर्माधिकारी म्हणजे कुटुंबवत्सल, संसारकरू माणूस. जीवनात गुप्तता नसावी, ही त्यांची प्रांजळ भूमिका. एक चिटोरेसुद्धा खासगी म्हणून लिहिण्याची दादांना गरज वाटली नाही. त्यामुळे त्यांच्या जीवनाला एक प्रकारचा मैदानी मोकळेपणा लाभला होता. दादांची पुण्यतिथी ...
आंधळेपणाने विश्वास ठेवण्याऐवजी शंका घेणे चांगले; कारण त्यातून ज्ञानप्राप्ती होते, वैचारिक स्पष्टता येते, विवेकबुद्धी जागृत होते. पण शंका घेण्यालाही मर्यादेचा बांध हवा; अन्यथा शंकाग्रस्त माणूस कायम अशांत, अस्वस्थ राहतो. डॉ. रमाकांत यांची शंका आणि त् ...