धार्मिक मूलतत्त्ववादाने बळावलेला भारतविरोधी नकारात्मक दृष्टिकोन आणि पाकिस्तानचे तुकडे करणे हे भारताचे एकमेव उद्दिष्ट असल्याचा पूर्वग्रह यात पाकिस्तान गुरफटलाय. तो त्यातून बाहेर पडणार कसा? ...
ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर हे विद्यार्थ्यांपासून शास्त्रज्ञांपर्यंत सर्वांसाठीच एक प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व. त्यांच्या लेखनकार्याचा गौरव साहित्य अकादमीने केला, ही सर्वांसाठीच आनंदाची आणि अभिमानाची बाब. ...
योगाचा उत्तम विद्यार्थी व्हायचं असेल तर त्यासाठी सर्वांत महत्त्वाची गोष्ट असते अनुभवजन्य ज्ञान. केवळ शिक्षकी भूमिकेतून शिकवण्याऐवजी आपल्याला मिळालेला आनंद दुसर्याला देणं, हे खरं जगणं आहे हे हेलेनला समजलं आणि जीवनाला खरी दिशा मिळाली.. ...
जग म्हटले, की चांगले आणि वाईट या दोन बाजू असायच्याच. या सार्यात आपण नक्की काय आणि कसा विचार करतो, हेच शेवटी महत्त्वाचे. त्या सकारात्मकतेच्या दिशेने जाण्याची सुरुवात यानिमित्ताने व्हावी. ...