ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर हे विद्यार्थ्यांपासून शास्त्रज्ञांपर्यंत सर्वांसाठीच एक प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व. त्यांच्या लेखनकार्याचा गौरव साहित्य अकादमीने केला, ही सर्वांसाठीच आनंदाची आणि अभिमानाची बाब. ...
योगाचा उत्तम विद्यार्थी व्हायचं असेल तर त्यासाठी सर्वांत महत्त्वाची गोष्ट असते अनुभवजन्य ज्ञान. केवळ शिक्षकी भूमिकेतून शिकवण्याऐवजी आपल्याला मिळालेला आनंद दुसर्याला देणं, हे खरं जगणं आहे हे हेलेनला समजलं आणि जीवनाला खरी दिशा मिळाली.. ...
जग म्हटले, की चांगले आणि वाईट या दोन बाजू असायच्याच. या सार्यात आपण नक्की काय आणि कसा विचार करतो, हेच शेवटी महत्त्वाचे. त्या सकारात्मकतेच्या दिशेने जाण्याची सुरुवात यानिमित्ताने व्हावी. ...
वयाच्या ८७ व्या वर्षापर्यंत शास्त्रज्ञ म्हणून झपाटून काम करणारे एक व्यक्तिमत्त्व म्हणजे भालचंद्र उदगावकर. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर डॉ. होमी भाभांना सापडलेला हा हिरा. भौतिकशास्त्रामध्ये बहुमोल काम करणार्या या शास्त्रज्ञाचे नुकतेच निधन झाले. त्यांच्याव ...
लाखमोलाचा माणूस असं आपण म्हणतो खरं.. पण स्वत:जवळ दमडीही न ठेवता लाखमोलाची संपत्ती गोरगरिबांवर उधळून देणारा एखादाच. स्वत: सडाफटिंग राहून मिळणारी पै न् पै गरिबांसाठी दान करणारा हा अवलिया म्हणजे तमिळनाडूतील कल्याणसुंदरम्. चक्क रजनीकांतलाही त्यांना दत्तक ...
खरीप गेले, रब्बीचा पेराच झाला नाही. गेल्या वर्षीही गारपिटीने होत्याचे नव्हते केले. माणसांचे काय होईल? जनावरांच्या चार्या-पाण्याचीही सोय लागेना, या चिंतेने मराठवाडा अन् विदर्भातील शेतकरी खचला आहे. परंतु, प्रतिकूल परिस्थितीला अनुकूलतेत बदलण्याची धमक ब ...