ती स्थिती भविष्यात गंभीर होऊन अन्ननलिकेचा कर्करोगही असू शकतो. ...
या नातेसंबंधात अनेकदा नाजूक कंगोरे असतात. त्यामुळेच ‘लिव्ह इन’ प्रत्येकवेळी यशस्वी होतातच असे नाही. ...
ग्राहक असल्याचे भासवत विनोद सिंग रूबाबात भल्यामोठ्या सराफी पेढीत प्रवेश करायचा. कुणाचे लक्ष नाही, असे पाहून पोटमाळ्यासारख्या जागेत लपायचे. ... ...
डीसारख्या बहुतांशी सरकारी यंत्रणा कोणत्या तरी कायद्याच्या आधारे स्थापन झालेल्या असतात, हे फार थोड्या लोकांच्या लक्षात येतं ...
दोषांचा पाठपुरावा-निदान करून प्रभावी उपचार करणे गरजेचे असते, अन्यथा इमारत दुर्घटनांना आमंत्रणच ठरते. ...
टोमॅटोचे उत्पादन कमी झाल्यामुळे काही दिवसांपासून किरकोळ बाजारात ताे 150 ते 200 रुपये किलो झाला आहे. वाढलेल्या भावाचा शेतकऱ्यांना मात्र फार विशेष फायदा होताना दिसत नाही. शेतकऱ्यांच्या टोमॅटोला किलोमागे सरासरी 80 रुपये इतकाच भाव मिळत आहे. ...
केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने जाहीर केलेल्या कामगिरी श्रेणीकरण निर्देशांकामध्ये राज्यातील शैक्षणिक स्थितीचा आरसा दाखविण्यात आला असून, त्यातील आकडेवारी महाराष्ट्राच्या शिक्षण विभागाच्या डोळ्यांत अंजन घालणारी आहे. ...
राज्यभरातील शहर व गावे विद्रूप करण्यास आळा घालण्यासाठी प्रभावी कायदे अस्तित्वात असतानाही, होर्डिंग्स, बॅनर्स, पोस्टर झळकावत शहरे व गावे बकाल होत असतील, तर ते सुसंस्कृत राज्याचे लक्षण आहे का? ...
Beauty Contest: तब्बल २७ वर्षांनी भारतात विश्वसुंदरी स्पर्धेचे त आयोजन केले जात आहे. यात भारतातर्फे कर्नाटक येथील सिनी शेट्टी प्रतिनिधित्व करणार आहे. गेल्या काही दिवसांपासून या स्पर्धेबाबत 'फैशन वर्ल्ड'मध्ये जोरदार चर्चा सुरू आहेत. ...
Mantralaya: सरकारी काम आणि सहा महिने थांब, याची प्रचिती शासकीय कार्यालयांत येते. छोट्याशा कामासाठीही वारंवार खेटे मारावे लागतात. लालफितीच्या कारभाराचा अनेकांना वाईट अनुभव आला असेल. मात्र, कॉम्प्युटरच्या मदतीने ई-ऑफिस प्रणालीमार्फत फाइल्सचा निपटारा कस ...