शालेय विद्यार्थ्यांच्या पाठीवरल्या वह्या-पुस्तकांनी खचाखच भरलेल्या दप्तराचे ओझे कमी कसे करता येईल, हा एक न सुटलेला अवजड गुंता. महाराष्ट्रात हा विषय पुन्हा चर्चेत आला आहे. ...
आपल्याकडचं पर्यटन अजूनही भटकण्याच्या टप्प्यावरचं. बरचसं चाकोरीतलं. निसर्गरम्य ठिकाणं पाहायची, फोटो काढायचे, खायचं-प्यायचं, मजा करायची आणि घरी परतायचं. ...
माणसे जितकी घाईत, अर्थसत्तेने जितकी संपन्न, राजसत्तेने जितकी प्रबल आणि स्वभाव-वृत्तीने जितकी बेदरकार, तितकी मनातून धास्तावलेली, न सुटणार्या प्रश्नांनी पिचलेली आणि हतबल असतात की काय? नाहीतर मन:शांतीसाठी पैसे मोजायला तयार असणार्यांची गर्दी दिवसेंदिवस ...