विकेण्डला जोडून सुट्टय़ा आल्या की, सहसा कोणाचेच पाय घरात थांबत नाहीत. पूर्वी सलग एकामागोमाग एक सुट्टय़ा आल्या की, फिरण्यासाठी जवळपासची ठिकाणं शोधली जायची. ...
अलका टॉकीजशेजारच्या रवि बिल्डिंगमध्ये खूप वर्षे स्टुडिओ होता. ह्या बिल्डिंगमध्ये असताना फार मजा. पुष्कळ कायकाय घडलं, वेगळी-वेगळी माणसं भेटली, वेगळे अनुभवही आले, ...
पांडुरंग ते चांगदेव ते खंडेराव असा प्रवास करत जनस्थान ते ज्ञानपीठ अशी स्टेशनं घेत हल्ली तुम्ही सिमल्याला थंड हवेच्या ठिकाणी असता आणि मी इकडे सांगवीतच..! ...
मतदारांर्पयत प्रत्यक्ष पोहोचण्याआधी त्यांच्या मनात, फेसबुक-चावडीवर चाललेल्या भांडणात, व्हॉट्सअॅपवरच्या तिरकस फॉरवर्ड्समध्ये डोकावण्याची यंत्रणा ‘आप’ने उभी केली. ...
समाजाच्या घटका-घटकांत ढोंग ठासून भिनलेले. दांभिकांची ही पंढरी उद्ध्वस्त करण्याचा वसा त्यांनी आयुष्यभर जपला. आपल्या हातातल्या कुंचल्याचे अदृश्य आयुध एखाद्या सुईसारखे त्यांनी वर्षानुवर्षे वापरले आणि समाजातील ढोंगबाजीचा स्फोट करत लहान मुलासारखा आनंद ...
साहित्यविषयक चर्चा म्हणजे काही तरी गंभीर, रटाळ असं कोणी सांगितलं? इथे वाद होतात, ‘झगडे’ होतात. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडतात. नर्मविनोदांची, चमकदार भाष्यांची उधळण होते आणि एवढं सारं होऊनही ‘संवाद’ही होतो! ...
प्रश्न केवळ लोकसंख्येचा नाही, नियोजनाचाही आहे. ‘लोकसंख्या’ ही जशी समस्या आहे, तशीच ‘विषमता’देखील. लोकसंख्येवर नियंत्रण हवे आणि विषमतेचे निर्मूलन. पण, त्याबद्दल साधी चर्चाही नाही! ...