सिनेमापासून आर्किटेक्चरपर्यंत चौफेर मुशाफिरी केलेले ख्यातनाम कलावंत नचिकेत पटवर्धन यांनी कॅनव्हासवर साकारलेली अनोखी दुनिया आजपासून मुंबईत प्रदर्शित होते आहे. ...
गोव्याच्या समुद्रकिनार्यांवरची चकाकणारी वाळू आज प्रदूषणानं काळवंडली आहे, मादक द्रव्यांची काहीशी झिंगही चढली आहे, पण तरीही या वाळूत एक वेगळीच जादू आहे. ...
दाभोलकरांना गोळ्या घालून संपवलेच गेले होते, गोविंद पानसर्यांचा ‘अपराध’ तर आणखीच मोठा! त्यांनी अंधश्रद्धा पसरवणार्या बुवाबाबांची उपरणी नुसती खेचलीच नाहीत, तर त्या श्रद्धांच्या मूळस्थानी असणार्या धर्मश्रद्धांनाच आव्हान दिले. ...
अनेक माणसे संधीअभावी चारित्र्यवान राहतात. आबा ‘अशा’ चारित्र्यवान लोकांपैकी नव्हते. त्यांना पावलोपावली संधी चालून आल्या मात्र त्यांच्याकडे दुर्लक्ष करुन या माणसाने आपला नैतिक अधिकार उन्नत राखला. ...
सरपणावर चूल पेटते आणि अन्न शिजतं. देशातले ७५ टक्के लोक आजही अन्न शिजवण्यासाठी सरपणावर अवलंबून आहेत. हे सरपण कमी लागावं म्हणून काही शास्त्रज्ञांनी चुलीत बर्याच सुधारणा केल्या आहेत. ...
‘इमेज’ आपोआप तयार होते; परंतु ‘ब्रॅण्ड’ तयार करावा लागतो. आंतरराष्ट्रीय समुदायात अशी ‘ब्रॅण्ड इमेज’च त्या देशाचं सार्मथ्य वाढवत असते. या सार्मथ्यालाच मग जग कुर्निसात करतं! ...
‘आमचा चित्रपट सामान्यांसाठीच’ असा दावा प्रत्येकाचा असला, तरी ‘सामान्यत्वाचा आविष्कार’ हा विषय हिंदी गाण्यांच्या केंद्रस्थानी कधीच नव्हता. जागतिकीकरणानंतरच्या चकचकीत बॉलिवूड काळात तर तो परिघावर तरी आहे का याची शंका यावी, अशी स्थिती आहे. ...