संत कबीर म्हणाले होते, “मुझको कहा ढूंडे रे बंदे... मै तो तेरे पास...” पास म्हणजे कुठे..? तर तुमच्या आत.. देव तुम्हाला तुमच्यात दिसेल. पण, तो कधी दिसेल..? जेव्हा तुम्ही ध्यान कराल..! ध्यानाचा मार्ग स्वीकाराल, तर तुमच्यातली नकारात्मकता निघून जाईल. ती ग ...
ग्रामीण अर्थकारण आणि समाजजीवनाशी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचा तसा कमी संबंध! तरीही दक्षिण महाराष्ट्रासह कोकणातल्या महापुरानंतरच्या नियोजनाबाबत त्यांच्याइतकी स्पष्ट आणि थेट भूमिका आजवरच्या एकाही मुख्यमंत्र्याने घेतलेली नाही. - आता पुढे काय होते, ते प ...
वडापाव म्हणजे खास पोटभरीचा प्रकार. श्रमिकांसाठी जन्माला आलेला. पोटात गप बसणारा, भूक भागेल असा, स्वस्त आणि मस्त! पण हा पदार्थ आता फक्त गरिबांचा राहिलेला नाही!.. ...
पंजाबमधल्या एका छोट्याशा खेड्यातील कमलप्रीत कौर. जिद्द आणि अथक मेहनतीनं ऑलिम्पिक थाळीफेक स्पर्धेत ती अंतिम फेरीत पोहोचली आहे. तिच्या ध्येयवादी प्रवासाची ही गोष्ट. ...
गणपतराव देशमुख. शेतकरी, गरिबांच्या प्रश्नांसाठी कायम आक्रमक राहिले. गेल्या ७० वर्षांत त्यांचा वेश बदलला नाही, चपलेची जागा कधी बुटाने घेतली नाही. ना ते कधी कुणापुढे वाकले, ना कुठल्या मोहाला बळी पडले. असा नेता पुन्हा होणे नाही.. ...
सकाळी चहाबरोबर चपाती खाणे हे ग्रामीण शहाणपण आहे. अनेक राज्यांत परंपरेप्रमाणे सहज, सोप्पे आणि पौष्टिक अन्न खाल्ले जाते; पण आजच्या मॅगी, पाव, बिस्किटे यांच्या माऱ्यासमोर आपण ते विसरलोय.. ...
CoronaVirus Marathi News and Live Updates : कोरोनानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीत या कोरोना एकल महिलांचा प्रश्न प्राधान्याने विचार करावा असाच आहे. ...
Administrative contribution to the Natural calamity : अस्मानी संकट समजून घेता यावे; पण या संकटाला साहाय्यभूत ठरणाऱ्या सुलतानी व्यवस्थांच्या दुर्लक्षाकडे कुणी लक्ष देणार आहे की नाही? ...