ठाण्याहून बोरीवली आणि वसईच्या दिशेने जाणाऱ्या घोडबंदर रस्त्यावर ट्राफिक जाम. मोठ्या वाहनांमुळे तसेच रस्त्यावर सुरु असलेल्या कामांमुळे नागरिकांना त्रास.
नाशिक : येथील गांधीनगरच्या कॉम्बॅट आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कुलच्या लढाऊ वैमानिकांच्या ४३व्या तुकडीचा पदवीप्रदान सोहळा लष्करी थाटात सुरू. सेना मेडल डायरेक्टर जनरल अँड कर्नल कमांडंट लेफ्टनंट जनरल विनोद नंबियार यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती.
सकाळी आल्हाददायक वाटणारे पूर्वेचे रंग आणि संध्याकाळी पश्चिमेला हळूहळू काळवंडत जाणारं आकाश, हे जीवनातलं सनातन सत्य नाकारता कसं येणार? त्यासाठीच पूर्वतयारी महत्त्वाची! तिन्हीसांजा टळून गेल्या की माणसात अनेक त:हेचे शारीरिक, मानसिक, वैचारिक बदल होतात. घट ...
शिक्षणाच्या तणावपूर्ण, कोरडय़ा व्यवस्थेत फार फरफट वाटय़ाला आलेले एकतर स्वत:ला मिसफिट मानून कुढत राहतात किंवा मग बंडखोर होऊन व्यवस्थेच्या बाहेर पडतात. त्यांची म्हणून काही ‘खास’ गाणी आहेत. ...
त्याला कुठेच स्वस्थ चित्तानं बसायचं नसे. सारखी हालचाल, सदैव अस्वस्थ! त्याचा आवडता शब्द होता- कासावीस! सारखं सारखं, पण हसत म्हणायचा ‘‘कासावीस वाटतंय!’’ एका जागी बसायचा फक्त चित्र काढताना! बारा बारा तास मुंडी खाली. चित्र काढायचाच मुळी तसली. ठिपक्या ...
पंढरपूरचा विठोबा हा महाराष्ट्राचा लोकदेव आहे. विठाई माउलीच्या दर्शनातच सर्व सुख मानणा:या सकल संतांनी श्रीविठ्ठलाला माउलीरूपात पाहिले आणि प्रेम वात्सल्याची मूर्ती म्हणून माउलीरूपातच अनुभवले. ...
दुकानातून ऑर्डर केलेला पिङझा ते आकाशातून उडत येत थेट तुमच्या घरी पोचवू शकतात, सिग्नल तोडून गाडी पुढे दामटलीत, तर ‘वरून’ तुमच्यावर ‘नजर’ ठेवू शकतात, पूर-भूकंपात अडकून पडलेल्यांची खबर ‘काढून’ आणू शकतात, शत्रूच्या प्रदेशातून उडत येत टेहळणी करू शकतात, आ ...
‘थ्री इडियट्स’मध्ये आमीर खानने उडवलेला ड्रोन सगळ्यांनी नवलाने पाहिला होता, पण त्याच्या कितीतरी आधी भारतात या ‘उडत्या खेळण्या’चा लपूनछपून वापर करून पाहणारे क्रेझी लोक होते.. आणि आता तर ही क्रेझ भलतीच वाढली आहे! - आता प्रतीक्षा आहे, ती नियम-निश्चितीची ...
‘सामान्य माणूस’ नक्की कसा असतो आणि ‘असामान्य माणूस’ म्हणजे कोण? - हे निश्चित कसे आणि कोणत्या रीतीने करावे? तथाकथित ‘असामान्य’ माणसे प्रत्यक्षात किती ‘सामान्य’ असतात; तथाकथित ‘महत्त्वाची’ म्हणून मानली गेलेली माणसे किती ‘बिनमहत्त्वाची’ (आणि ‘फालतू’सु ...
‘माणसा’शी संघर्ष करायचा नसेल आणि तंटामुक्त ‘जगायचं’ असेल तर ‘जुळवून’ घेतलं पाहिजे हे आता बहुधा बिबटय़ांनीही जाणून घेतलं आहे. माणसांच्या वाटेला जाणं त्यांनी थांबवलं आहे. त्यांच्या पाळीव जनावरांपासूनही शक्यतो चार हात दूर राहणंच ते पसंत करताहेत. उंदीर-घु ...
महाराष्ट्राला जशी लावणी, पोवाडय़ांची परंपरा आहे तशीच अभंगांचीही. हे अभंग सुरांच्या माध्यमातून खुलवण्याच्या अफाट शक्यता भीमसेनजी-किशोरीताई यांच्यासारख्या कलाकारांना जाणवल्या आणि सुरू झाली अभंगवाणीची एक रसाळ परंपरा. आज हीच परंपरा तरूण स्वरांनी बहरली आहे ...