‘शहर की ओर’ निघालेला पारंपरिक प्रादेशिक पुरु ष, हा जसा पुस्तकांचा, तसाच सिनेमांचाही नायक. तो शिक्षित आणि स्वप्नाळू आहे. या नायकाला शहरात दुटप्पीपणा, शोषण, फसवणूक, निराशा आणि वैयथ्र्यताच जास्त दिसते. या सा:यातून उभे राहते आधुनिक शहराचे मिथक! ...
एकदा असाच तो आला, तिरिमिरीत असल्यासारखा. मीही थोडं रागातच म्हणालो, ‘बस इथं नीट. काय झालंय? असा काय वागतोयस अलीकडे? भेटत नाहीस, बोलत नाहीस, काय झालंय?’ म्हणाला, ‘चाललो अॅडमिट व्हायला!’ वा:यासारखा उठला, तसाच चालता झाला! मी मागेमागे धावत गेलो, तर हातात ...
समाजापेक्षा व्यक्तिगत जीवनाकडे ओढा वाढल्याने ‘आपण आणि आपले’ अशी स्वकेंद्रितता वाढीस लागली. अभ्यास, संशोधन करून काही लिहावे ही जाणीवच संपली. वाचन केले पाहिजे, त्यामुळे प्रगल्भता येते, चतुरस्रता निर्माण होते यालाच छेद गेला. वाचनाची आवश्यकताच वाटत न ...
रिओमध्ये समुद्राच्या अगदी समोर राहत असल्यामुळे दिवसभर किना:यावर जे काही चालते त्याची मी साक्षीदार आहे. सकाळी उठून फिरायला जावे, तर रेतीत काय काय दिसते. रात्री झालेल्या जादूटोण्याच्या विधीचे साहित्य! कधीकधी वाटते, या इतक्या जुन्या प्रथा अजूनही कशा इतक ...
नरेंद्र मोदींच्या युएई दौ:यात मुत्सद्देगिरी पणाला लावून भारताने पाकिस्तानला दम भरला आणि ‘इसिस’च्या भारत-प्रवेशाची बिळे बुजवण्यासाठी पहिले पाऊल उचलले. या पार्श्वभूमीवर एका क्रूर दहशतवादी संघटनेच्या भयावह प्रसाराचा वेध ...
अमेरिकेनं सुरू केलेल्या युध्दाला पुरून उरलेल्या ‘इसिस’च्या दहशतीची धार वाढतेच आहे. ही संघटना अधिकाधिक घातक होतेय. जग जिंकायची भाषा करतेय. या संघटनेचे ‘दलाल’ आता भारतीय तरुणांचं ब्रेनवॉशिंग करू लागले आहेत. भारत आणि संयुक्त अरब अमिरातीने एकत्र येऊन न ...
समान नागरी कायदा केवळ दोन धर्मापुरता किंवा त्यातील प्रथांपुरता मर्यादित नाही. पण ‘समान नागरी कायद्या’चा झटका जसा संघपरिवाराला येतो तसाच तो न्यायालयांना येतो, राजकारणाला येतो, मीडियाला येतो. तरीही चर्चा करणारे कंटाळत नाहीत, वाद घालणारे मुद्दय़ावरून ग ...
भारताच्या नागरी संस्कृतीचा उगम हडप्पा-मोहेंजोदडो येथून झाला, असे आजवरचा शास्त्रीय आधार सांगतो, पण या दाव्याला पुण्याच्या डेक्कन कॉलेजने धक्का दिलाआहे. सिंधू संस्कृतीचे मूळ पाकमधील हडप्पा-मोहेंजोदडो नसून हरयाणातील राखीगढीत दडलेले आहे, असे हे संशोध ...
आपल्या मायदेशाबद्दल,तिथल्या पंतप्रधानांबद्दल आपल्या आंतरराष्ट्रीय मित्रमैत्रिणींना वाटणारी उत्सुकता परभूमीवर अनुभवायला मिळते, तेव्हा जीव किती सुखावतो, ते कसे सांगणार? - त्यासाठी ‘अनिवासी’ असण्याच्या सुख-दु:खातून जावे लागते, हेच खरे! ...
‘हटयोगी’ म्हणजे हे ‘हट’ धरून बसतात ते. हट्टच असतो तो, स्वत:ला यातना देऊन आपलं तेच करण्याचा! आणि हट्ट तरी किती प्रकारचे. कुणी एका पायावरच उभे असतात. काहीजण दोन्ही हात वर करून, एकमेकांना जोडून उभे असतात. - हे साधू का करत असतील असे भलभलते हट्ट? ...