कोरोना काळात सगळ्यांनाच भीतीने घेरलेलं आहे! आपल्याला आता भीती वाटते आहे; पण आपण भित्रट, भेदरट नाही, हे स्वत:ला सांगायचं! भीती जाते तिच्या वाटेने!... भीतीपेक्षा आपण खूप मोठे असतो! ...
ध्यान, योगसाधना आपल्याला माहीत आहे. आपल्यापैकी अनेकजण करतातही; पण चालता चालता ध्यान करायचं.. हे ऐकलंय कधी?ध्यानधारणेचा हा एक आगळा-वेगळा प्रकार आहे. ...
ग. प्र. प्रधान हे ध्येयवादी व पारदर्शक व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या जीवनकार्याची ओळख करून घेणे याचा अर्थ, उद्याच्या पिढ्यांनी स्वत:ला तपासून घेणे.. ...
संत कबीर म्हणाले होते, “मुझको कहा ढूंडे रे बंदे... मै तो तेरे पास...” पास म्हणजे कुठे..? तर तुमच्या आत.. देव तुम्हाला तुमच्यात दिसेल. पण, तो कधी दिसेल..? जेव्हा तुम्ही ध्यान कराल..! ध्यानाचा मार्ग स्वीकाराल, तर तुमच्यातली नकारात्मकता निघून जाईल. ती ग ...
ग्रामीण अर्थकारण आणि समाजजीवनाशी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचा तसा कमी संबंध! तरीही दक्षिण महाराष्ट्रासह कोकणातल्या महापुरानंतरच्या नियोजनाबाबत त्यांच्याइतकी स्पष्ट आणि थेट भूमिका आजवरच्या एकाही मुख्यमंत्र्याने घेतलेली नाही. - आता पुढे काय होते, ते प ...
वडापाव म्हणजे खास पोटभरीचा प्रकार. श्रमिकांसाठी जन्माला आलेला. पोटात गप बसणारा, भूक भागेल असा, स्वस्त आणि मस्त! पण हा पदार्थ आता फक्त गरिबांचा राहिलेला नाही!.. ...
पंजाबमधल्या एका छोट्याशा खेड्यातील कमलप्रीत कौर. जिद्द आणि अथक मेहनतीनं ऑलिम्पिक थाळीफेक स्पर्धेत ती अंतिम फेरीत पोहोचली आहे. तिच्या ध्येयवादी प्रवासाची ही गोष्ट. ...