सम-विषम नोंदणी क्रमांकाची चाळणी लावून रोज निम्म्याच (खासगी) गाडय़ा रस्त्यावर उतरवल्या तर वाहतुकीने चोंदून गेलेल्या आपल्या घुसमटल्या महानगरांची हवा मुला-माणसांनी श्वास घेण्याच्या किमान लायकीची होईल का? ...
सुप्रसिद्ध समाजसेवक व थोर मानवतावादी कै. बाबा आमटे यांनी अनेक क्षेत्रंत कार्य केले.‘भारत जोडो अभियान’ या चळवळीच्या माध्यमातून तर देशभरात त्यांनी अनेक कार्यकर्ते तयार केले. 26 डिसेंबर रोजी बाबांची 101 वी जयंती. त्यानिमित्त त्यांच्या कार्याचे स्मरण. ...
2009 साली कोपनहेगन परिषदेत सामंजस्याअभावी गाडी चुकली. आता पॅरिसच्या निमित्ताने जगभरातील देशांनी हवामानबदलासंबंधीच्या नव्या कराराचा संसार मांडला आहे. यात सहभागी प्रत्येक देशाचे मत, हितसंबंध, झटपट विकसित होण्याच्या आकांक्षा, त्यासाठी किंमत चुकवण्याची ...
‘बंधनं’ घातली गेली की त्यातून पळवाटा शोधल्या जातात. बोगोटा सिटीमध्ये विशिष्ट वेळी वाहन वापरावर बंधनं घातली गेली, तेव्हा लोकांनी आपल्या कामाच्या वेळा बदलल्या आणि बंधनाखेरीजच्या वेळी शहरातल्या प्रदूषणाच्या पातळीत वाढच झाली. - ...
वन्यप्राणी असो की मानव, आई आणि तिची लेकरं यातला अनुबंध फार बळकट असतो. जंगलात पक्षी किंवा सस्तन प्राण्यांत पिलांच्या संगोपनाची जबाबदारी आईने स्वीकारलेली असते. ...
‘एखादे धरण बांधा आणि द्या तिथल्या लोकांना बाहेर फेकून! एखादे नवे धोरण आणा नि द्या जुन्या कारागिरांना फेकून!’ - अशी नीती शहाणपणाची नसतेच. गावात दारूबंदी करणा:या कार्यकर्त्यांनाही दारूवाल्यांना दुसरा व्यवसाय मिळावा म्हणून प्रयत्न करावे लागतात. अन्यथा ...
निसर्गातलं आपलं अस्तित्व टिकवायचं तर प्रत्येकाला अनेक सव्यापसव्य करावे लागतात. काही कोळी आपण मुंगी असल्याचं भासवतात, कवडय़ा साप मन्यारचं ‘रूप’ घेतो, फुलपाखरं दुस:या जातीच्या विषारी फुलपाखरांचे रंग उचलतात, काही वनस्पती तर आपल्या फुलांना माशीचं इतकं बेम ...