घराबाहेर पडताना कामाचे कपडे चढवावे, तसे पत्रकारपण चढवून काम संपले की ते उतरवण्याचा काळ पुष्कळ पुढे होता. इंटरनेटपूर्व काळातल्या त्या पत्रकारितेवर तंत्रज्ञानाचा नव्हे, तर आपले कर्तव्य चोख निभावण्यासाठी जिवाचे रान करणा:या माणसांचा ठसा होता. दिनू रणदिवे ...
काहींना वाटतं, ‘स्मार्ट सिटी’ म्हणजे जणू स्वर्गच! एकदा का आपलं शहर असं ‘स्मार्ट’ झालं, की काही प्रश्नच उरणार नाहीत. काहींचा समज स्मार्ट म्हणजे श्रीमंत! ही नटवी हौस आधीच हजार अभावांशी झगडणा:या आपल्या देशाला परवडणार तरी आहे का? मध्यममार्गीना वाटतं, ...
साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर रंगणा:या वाद-विवादांपासून दूर स्वत:च्या मना-प्रेरणांच्या कल्लोळाशी झगडत गुंतागुंतीच्या समकालातून आपली वाट शोधणा:या तीन तरुण लेखकांशी संवाद. ...
रामजन्मभूमीच्या वादानंतर हिंदू-मुस्लीम अशा धार्मिक ध्रुवीकरणाला वेग आला. नंतरच्या दहाएक वर्षात मात्र धर्मापेक्षाही अधिक ध्रुवीकरण जातींच्या मुद्दय़ावर होऊ लागलं. हल्ली तर ग्रामीण भागात प्रत्येक जातीची निदान एखादी संघटना नक्कीच असते. काय हवं असतं या स ...
आता आपण कुठेतरी पोचलो आहोत जिथे सर्वात सक्षम आणि ताकदवान आपणच आहोत असे कधीही झाले नाही. आपल्याला ज्ञान मिळाले आहे आणि आता त्या ज्ञानाने आपल्याला आत्मविश्वासाचे स्थैर्य लाभेल ही भावनाच ह्या काळाने येऊ दिली नाही. मला संपूर्ण आत्मविश्वास की काय म्हणतात ...
नद्यांचा उपयोग साहसी क्रीडा प्रकारांसाठी होऊ शकतो याकडे आपले लक्ष वेधले गेले ते 1977 साली एडमंड हिलरी आणि कॅप्टन एम. एस. कोहली यांनी काढलेल्या ‘ओशन टू स्काय’ या मोहिमेमुळे. ...
या पोरींच्या आईबापांनी, आज्या-पणज्यांनी जंगलाबाहेरचं जग बघितलेलं नाही. त्यांच्याही पायाखालचा रस्ता धुळीचा आणि मोठय़ा कष्टांचा! पण त्यांनी पाय उचलला आहे, शाळेच्या दिशेने.. काय आहे त्यांच्या मनात आणि आयुष्यात? ...
खरंतर दोन शेजा:यांची भेट ही ‘अशी’च असली पाहिजे. गाजावाजा न करता, पूर्वनियोजनाची गरज न भासता सहज घडलेली. भारत-पाकिस्तानातल्या आपण शेजारी नागरिकांनीही एकमेकांकडे सहज ‘चहा’ला जायला, काय हरकत आहे? ...