एखादा पलटा बिनचूक म्हटला की खूप कौतुक यायचे माझ्या वाटय़ाला. पण शंभर वेळा एखादा पलटा म्हणताना त्याची जी एक हलणारी, पण स्थिर वाटणारी आकृती दिसायची ना, ती बघताना तंद्रीच लागायची. अभिषेकी बुवांनी एक मुखडा शिकवला. तो म्हणताना इतकी तंद्री लागली की किती वे ...
‘पिंजरा’ हे शीर्षक तसे नाटकी आणि भडक. शूटिंग सुरू असताना डॉक्टर लागू नाराजीने त्याची खिल्लीही उडवायचे. पण आता मात्र डॉक्टर सांगतात, ‘सिनेमा जसजसा घडत गेला, त्याचा एक एक पदर हलके हलके उलगडत गेला तसा व्ही. शांताराम नावाच्या प्रतिभावंताच्या पिंज:यात मी ...
विमानाची स्वस्त तिकिटं आणि बजेटमधला खर्च यामुळे बॅँकॉक-पटाया भारतीयांचं आवडतं पर्यटनस्थळ असलं तरी थायलंडला रामायणाचाही संदर्भ आहे. हाच देश पूर्वी ‘सयाम’ या नावानं ओळखला जात होता आणि रामायणानं इथल्या लोकांवर मोहिनी घातली होती! पर्यटक तिथे जातात, पण जे ...
फोटोग्राफर म्हणून जडणघडणीच्या काळात माझ्यावर अनेक माणसांचा प्रभाव पडला. कलाकार, चित्रपट दिग्दर्शक, फोटोग्राफर्स हे सारे वेळोवेळी त्यांच्या कामानं मला नवीन दृष्टी देत राहिले. ही सारी सृजनशील माणसं ...
जे घडेल ते जितकं भयंकर, तितकं ते ‘ब्रेकिंग लाइव्ह’ म्हणून पोचवण्याची सक्तीची घाई महाभयंकर! या चक्रात अडकलेल्या माध्यम-प्रतिनिधींच्या ‘इनपुट’ आणि ‘आउटपुट’चा हिशेब चुकत चालला आहे. का? ...
प्राणहानी, हिंसेची भीषण दृश्यं पाहून आघात होणारं मन पत्रकारांनाही असतंच. समाजातल्या अभद्राचा साक्षी होणं हा पत्रकारांच्या कामाचा भाग. मग आत्ताच असं काय बदललं? काळ-काम-वेगाचं गणित. आपण जे पाहतो, अनुभवतो; ते जितकं भीषण तितकी त्याची न्यूज व्हॅल्यू अधिक. ...
गावातले टपाल कार्यालय म्हणजेच एक छोटी बॅँक झाली आहे. गावातच रोजगार मिळतो आहे. लोकांच्या हाती रोख पैसा आहे. मनरेगाच्या कामांमुळे गावात पाण्याची सोय झाली आहे. घरपोच सिलिंडर मिळू लागल्याने गावक:यांची लाकूडफाटय़ाची वणवण संपली आहे. अर्थसंकल्पातील तरतुदींमु ...
ग्रामीण, आदिवासी भागातल्या शाळकरी मुली. शाळेत जायला मिळतंय हेच नशीब! झाडलोट, शेणकूर, जनावरं, स्वयंपाक. शाळेत जा, नका जाऊ रामरगाडा ठरलेला. काम सोडून हातात पुस्तक दिसलं तर ‘जादा शाणी झाली’ म्हणून ओरडा नि रगडा! बाप दारुडा, भाऊ मुजोर, आई शेतमजूर. पन्नास ...
‘दिल्लीचे तख्त कोणी फोडले?’ किंवा ‘ज्ञानेश्वरी कोणी लिहिली?’ यावर ‘मी नाही!’ हे उत्तर मिळण्याच्या परिस्थितीत आजही बदल झालेला नाही. शिक्षण क्षेत्रत आमूलाग्र बदल करण्याची आवश्यकता आहेच. त्यावर सा:यांचं एकमत आहे आणि त्यांना कोणी अडवलेलंही नाही. भाषा ...
1. शून्यातून नवे बांधायचे. 2. जे आहे ते अजागळ शहर पाडून पुन्हा नवे रचायचे 3. जे आहे ते शक्य तिथे, शक्य तेवढे सुधारायचे - शहरे ‘स्मार्ट’ होण्याच्या जागतिक महामार्गावरले हे तीन उपरस्ते आहेत. जगभरातल्या वेगवेगळ्या शहरांनीे आपापल्या स्थानिक गरजांनुसार क ...