हवेत झेप घेतल्यावर माणसाच्या पंखांना आभाळाचा लळा लागला. त्यात अनेक जीवघेणो अपघात झाले, आतंकवादाचेही अनुभव आले. त्यातूनच हवाईसेवेने नवे धडे गिरवले. हत्त्यारंशोधक यंत्रणा बसविली गेली. तपासात एक्सरेचा वापर सुरू झाला. रेडिओ टेहळणी सुरू झाली. प्रत्येक ...
मला आजही ती दुपार आठवते. आपण खरे आतून कोण आहोत याची माझी स्वत:ची ओळख आणि स्वत:शीच झगडा त्वेषाने आतून चालू होता. मला वाटले होते की मी त्या दुपारी मनातल्या सुप्त भुका भागवून टाकीन. पण मी तसे काहीही केले नाही. स्वत:शी भांडत मी रस्त्यांवरून फिरत राहिल ...
आजपर्यंत दोन जातीतल्या अत्याचाराच्या विरोधात अनेक लढे झाले, परंतु एकाच जातीतल्या पुढारी लोकांनी आपल्या जातबांधवांवर केलेल्या अत्याचाराविरोधात संघटितपणे लढा झाला नव्हता. राज्यात तो लढा प्रथमच महाराष्ट्र अंनिसने उभारला. ...
परदेशात वावरणारा प्रत्येक भारतीय आपल्या संस्कृतीचा अनिभिषिक्त राजदूत असतो आणि यजमान संस्कृती त्याच्याकडे बघून संपूर्ण भारताचे मूल्यमापन करत असते. अशावेळी भारतीयांकडून सांस्कृतिक घोडचुका होऊ नयेत म्हणून मोठय़ा हिमनगाच्या तळाशी जाऊन ती ती संस्कृती भ ...
मी नुकतेच ब्राझीलमध्ये राहायला आले होते. संध्याकाळच्या वेळी मध्येच अचानक भांडी एकमेकांवर आपटल्याचा आवाज यायचा. कधी कधी आपापल्या घरांत, इमारतींमध्ये अंधार करून, कधी दिवे मालवून, तर कधी दिवे चालू-बंद करून, हॉर्न वाजवून कलकलाट, गोंगाट केला जायचा. कधी ...
इटालिअन कवी दान्तेनं 14 व्या शतकात लिहिलेलं ‘इन्फर्नो’ हे महाकाव्य. ‘द डिव्हाईन कॉमेडी’ या त्याच्या कवितेत आत्म्याचा परमात्म्यार्पयतचा प्रवास रेखाटताना दान्तेनं एक रूपक वापरलं आहे. पृथ्वीच्या पोटातल्या गुडूप अंधारात एकामागून एक चक्राकार असणारी नरकाची ...
गुरुदेव रवींद्रनाथ टागोर हे साहित्यासाठीचा नोबेल पुरस्कार मिळविणारे युरोपच्या बाहेरचे पहिले साहित्यिक होते, हे आपण सर्वजण जाणतो. गुरुदेवांच्या ‘गीतांजली’ ...