उज्जैनच्या कुंभमेळ्यातली शाहीस्नाने काल संपली, आणि एक नवा प्रश्न सुरू झाला आहे. आता महिला साधूंबरोबर किन्नरांनाही त्यांचा स्वत:चा आखाडा हवा आहे, त्याबद्दल! ...
पाठीवर मोठाल्या सॅक, हातात मॅप किंवा गाइडबुक, अंगात थ्री फोर्थ आणि टी शर्ट किंवा हाफ कुडता घातलेले फिरंगी पर्यटक गोवा, मनाली, दिल्लीसारख्या ठिकाणी हमखास दिसतात. कमी खर्चात किंवा स्वस्तात जास्तीत जास्त भटकंती करणारे हे भटके प्रवासी म्हणजे ‘बॅकपॅकर्स ...
इब्न बतुता.. मध्ययुगातला एक महान भटका प्रवासी. वेडावाकडा भरपूर फिरला. तो म्हणतो, ‘प्रवास ही एक अशी गोष्ट आहे जी तुम्हाला पूर्णत: नि:शब्द, थक्क करून सोडते. आणि त्याचवेळी तुमचं रूपांतर एखाद्या कथाकारातही करून टाकते. ...
भारतीय अर्थव्यवस्था जगात सर्वाधिक वेगाने विकसित होत आहे. भारताला नवोदित औद्योगिक राष्ट्र म्हणूनही मान्यता मिळाली आहे. असे असले तरी अनेक आव्हाने आजही आपल्यासमोर आहेत. केवळ आर्थिक विकासच नव्हे, तर सामाजिक विकास व पर्यावरण रक्षणाचा समग्रतेने समावेश अस ...
कुटुंबातला कर्ता लेक आपल्या बायको-मुलांसह दुष्काळाच्या धगधगत्या, कोरडय़ा फुफाटय़ातले गाव सोडून मुंबईच्या आस:याला धावलेला. गावात हाताला काम नाही, प्यायला पाणी नाही, काय करावे दुसरे? ..आणि त्याची आई तिकडेच मागे राहिलेली, बाप शेटवाडीच्या तांडय़ावर! सोबतीला ...
15 वर्षापूर्वी कारगिलमध्ये पाकिस्ताननं सैन्य घुसवलं, काही भागावर कब्जा केला. त्यावेळी भारताला हवा होता या पाकी घुसखोरांचा ठावठिकाणा. भारतानं अमेरिकेकडे मदत मागितली,त्यांनी आपल्याला तोंडावर ‘नाही’ सांगितलं. त्यामुळे कारगीलचा निकाल बदलला नाही, पण त्याच ...
राजकारण्यांची भाषा प्रसंगोपात बदलली. त्यामुळे गेल्या चाळीस वर्षात वेळोवेळी झालेले भाषेच्या प्रयोगातील बदल कधी प्रकर्षाने जाणवले नाहीत. हिंदीचे विडंबन, इंग्रजी म्हणावे तर तेही मोडके-तोडके. आपली म:हाटी ही भाडभाड बोलणा:यांची भाषा. म्हणूनच एकेकाळी म्हणो ...
शहरं माणसाला एकटं पाडतात. ती स्मार्ट होतात, तेव्हा तर हा एकटेपणा अधिकच कोरडा आणि असह्य होऊ शकतो असा आक्षेप, अनुभव आणि अभ्यासही आहे. या एकटेपणाचा दोष माणसाची गरजच संपवून टाकणा:या तंत्रज्ञानाला दिला जातो. ...