नाशिक येथील ‘फाशीचा डोंगर’ ही एक उजाड टेकडी. गेल्या वर्षी ‘आपलं पर्यावरण ग्रुप’च्या सदस्यांनी लोकसहभागातून एकाच दिवशी 11 हजार रोपं लावली. त्यांचं संगोपन, संवर्धन केलं. अनेक अडचणींतून मार्ग काढला. ...
भारतीय स्वयंपाक ही सोपी गोष्ट नाहीच. भिजवणो, दळून आणणो, वाटणो, फोडण्या देणो, विरजणो, घुसळणो, मोड आणणो, चाळणो. या सर्व गोष्टी तुमचे कंबरडे ढिले करतात. ...
शुक.. शुक.. कोण बोलतंय ते तन्मय भटबद्दल.. त्याच्याबद्दल बोलून त्याला अजिबात प्रसिद्धी देऊ नका.. राजकीय नेतेसुद्धा आपला मुद्दा रेटण्यासाठी त्याचा उपयोग करत आहेत.. ...
प्रवासी एखाद्या नव्या घरात, अपरिचित शहरात, माणसांच्या अत्यंत अपरिचित जगात जेव्हा नवख्या उत्साहानं प्रवेश करतो, तेव्हा ती माणसं त्याचं त्यास्थळी कसं स्वागत ...
बांगलादेशच्या निर्मितीत भारताचा महत्वाचा हात असून डिसेंबर १९७१ मध्ये झालेल्या या युद्धात भारताने पाकिस्तानचा निर्णायक पराभव केला आणि बांगलादेशची निर्मिती केली ...
पाकिस्तानी कलाकार बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम करणं तसं काही नवीन राहिलेलं नाही. पण अजूनदेखील त्यांना होणारा विरोध मावळलेला नाही. शिवसेना, मनसे यांसारख्या प्रादेशिक पक्षांनी पाकिस्तानी कलाकारांना आपला विरोध नेहमी उघडपणे दर्शवला आहे ...