विविध संकल्पना समजण्यात ग्रामीण भागातील मुलांना अनेकदा अडचणी येतात. त्यासाठी शेकडो शिक्षकांनी स्वत:च तांत्रिक प्रशिक्षण घेऊन अनेक शैक्षणिक चित्रफिती तयार केल्या आहेत. शिक्षण सुलभीकरणाचं महत्त्वाचं कार्य त्यामुळे होत आहे. ...
नुकताच दहावीचा निकाल लागला. राज्यात तब्बल चार हजार शाळांचा निकाल शंभर टक्के लागला. चार लाख विद्यार्थ्यांना ७५ टक्क्यांपेक्षाही अधिक गुण मिळाले. ५१ हजार विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवले. शंभर टक्के गुण मिळवणारेही अनेक विद्यार्थी आहेत ...
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषणांनी कायमच मराठी माणसावर गारुड केलं. त्यांच्या वादळी भाषणांनी केवळ खळबळच माजली नाही, महाराष्ट्राचं आणि देशाचंही राजकारण ढवळून निघालं. ...
पाऊस पडेल का? घरधन्याला बरकत येईल का?.. नंदीबैलही मग मान डोलवायचा़ आई पसाभर धान्य सुपात घेऊन यायची, नंदीबैलाला ओवाळायची, नंदीबैलवाल्याच्या झोळीत धान्य टाकायची़ तोही घरधन्याचे आभार मानायचा, त्याला आशीर्वाद द्यायचा आणि एकेक घर, गाव ओलांडत या वेशीव ...
बाजारपेठ तर सतत सांगतेय की, तुम्ही कुणीही असा, तुमचं मूल सामान्य आहे की असामान्य की अतिसामान्य याची फिकीरच करू नका. तुम्ही पैसे मोजलेत, सुविधा दिल्या, शिकवण्या लावल्या, तर तुमचं मूल ‘सुपरकिड’ बनू शकतं, आणि अर्थातच हे सुपरकिड उद्या जाऊन ‘जिनिअस’ ...
प्रवास तीन प्रकारचे असतात. गरजेपोटी केलेला प्रवास, स्वानंदासाठी केलेला प्रवास आणि ‘सात्त्विक’ प्रवास. तिसऱ्या प्रकारातला प्रवास ‘राजस’ या प्रकारात मोडतो. या प्रकारच्या प्रवासाची पदचिन्हे काळाला मिटवता येत नाहीत. गांधीजी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सावर ...
स्वत:च स्वत:चा गुरू होऊन जे हवे आहे ते शिक्षण मिळवण्याचे अनेक प्रयोग मी केले. जुन्या, भंगार गाड्यांपासून नवीन गाडी तयार करणे हाही माझा आॅर्गनइतकाच जिव्हाळ्याचा छंद. भंगार बाजारातून जुनी गाडी घरी आणली की ती उघडून पूर्ण समजून घेण्याचा सोपस्कार पार ...
मुलांना एवढे गलेलठ्ठ गुण कसे काय मिळतात? ती खरोखरच ‘हुशार’ आहेत, त्यांचं आकलन वाढलंय, की आपलं शिक्षणच सुधारलंय? कोणत्या मुलांना भरपूर गुण मिळतात? मुलांचं परीक्षेतलं यश त्यांच्या क्षमताही वाढल्याचं निदर्शक आहे? दहावीत ‘नव्वदी’ पार केलेली मुलं बऱ्याचदा ...
लहानपणी मी मुंबईला गेलो की उंच इमारती, रस्त्यावरून फिरणारी सुंदर कपड्यातली माणसे पाहून घ्यायचो, जुनी ब्रिटिशकालीन रस्त्यांची नावे वाचायचो. हे शहर माझ्याशी बोलायचे. तिथे स्मगलर होते, सिनेमातले नट होते, पोलीस तर आमच्या घरातच होते. हे शहर मला त् ...
‘उडता पंजाब’ चित्रपटाच्या निमित्तानं सेन्सॉरशिपबद्दलचा वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला. पण एकूणच अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे काय? त्याकडे कसं पाहायला हवं? चित्रपट, नाटकांतील संवाद, दृष्यांतून नेमका काय आणि कसा परिणाम प्रेक्षकांवर होतो? मुळात होत ...