पाठको-या कागदांच्या वह्या, उरलेल्या पोळ्यांचे लाडू, जुन्या साडय़ांच्या गोधडय़ा. असं जुन्याचं नवं आपली आई, आजी करायची. आपल्यासारखाच जपान हा देश आहे ‘काटकसर’ संस्कृती जपणारा. ...
सत्तर ते नव्वदच्या दशकात साहित्याचा दबदबा होता. पुस्तकांची दुकाने ताजीतवानी असत. आज मराठी पुस्तकांच्या दुकानात स्मशानात गेल्यासारखे वाटते. पूर्वी तसे नव्हते. लिहिते लेखक होते. वाचता तरुण समाज होता ...
ऑलिम्पिकसाठी रिओची सैर करणा-यांमध्ये उत्सुकतेबरोबर थोडी काळजीही आहे. आपण ब्राझीलला जातोय.. तिथे खायचे-प्यायचे काय? बीचवर चो-या होतात, पर्यटकांना तर हटकून लुटतात; आपल्यावर ती वेळ आली तर? ...
शहर आणि माणसं समजून घेण्यासाठी गळ्यात कॅमेरा अडकवून मुंबईच्या रस्त्यांवरून ती फिरू लागली. अनेक गोष्टी दिसायला लागल्या. व्यसनांच्या आहारी गेलेली माणसं, नव:याच्या आठवणींवर जगणारी बाई, बायकोच्या मृत्यूनंतर मुलांची आई बनलेला टॅक्सी ड्रायव्हर, नकोसे ...
पांढरेपाणी, आटोली, नाव, मळेकोळणो. अशी कितीतरी गावं. कोयनेला पूर आला की अनेक गावांचा संपर्क तुटतो. मे महिना ओलांडला की शेतकरी जसा पेरणीच्या तयारीला लागतो, तशी इथली गावं ‘महापुराची तयारी’ करू लागतात. ...
भारतासमोर अनेक देशांनी अडचणीही निर्माण केल्या. त्या दूर करण्यात बराच काळ गेला. अनेक वर्षांच्या प्रयत्नांनंतर आता क्षेपणास्त्र तंत्रज्ञान नियंत्रण यंत्रणेमध्ये भारताचा समावेश झाला आहे. ...
कोल्हापूरजवळच्या छोट्या खेड्यातून मुंबईत आलेल्या माझ्यासारख्या तरुणासाठी आकाशी झेप घेतलेले विमान पाहणे हा अक्षरश: मान उंचावणारा विषय होता. ...पण पुढे याच महाराजावर मान खाली घालण्याची वेळ आलेलीही मी अनुभवली ...
पशुहत्या होण्याचे प्रकार ठिकठिकाणी नेहमीच होत असतात. बिहारमध्ये २५० नीलगायी मारल्याचे प्रकरण तर अगदी ताजे आहे. मात्र त्यावरून ‘उपद्रवी’ जनावरांना मारणे योग्य की अयोग्य, अशा चर्चेला पुन्हा एकदा जोरदार रंग चढला आहे. ...
शेतमाल आणि शेतकऱ्यांच्या भाजीपाल्याला योग्य भाव न मिळणं हे सगळीकडेच. शेतकऱ्यांनी कितीही आवाज उठवला, कोणीही कितीही कणव दाखवली तरी त्यात काहीच फरक पडत नाही ही वस्तुस्थिती ...