आॅलिम्पिकच्या या महामेळ्यात पडेल ते काम करायला जगभरातून स्वयंसेवक रिओला येत आहेत. त्यात भारतीयांची संख्या मोठी आहे, हे विशेष! शंभराहून अधिक लोक भारतातून पदरमोड करून इथे रिओला दाखल झाले आहेत. ...
दिल्लीतील पक्षश्रेष्ठींच्या पाठिंब्यावर शंकरराव दोनदा मुख्यमंत्री झाले. नोकरशाही आणि राजकारण्यांतही त्यांचा चांगलाच दरारा होता़ ते पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले आणि आणीबाणी लागली. ...
मध्यमवर्गाच्या नशिबी सापशिडीचा खेळ सतत होता. ही कटकट १९९१ च्या आर्थिक उदारीकरणाने जणू संपवूनच टाकली. बघताबघता या खेळातील साप अदृश्यच होत गेला. आता फक्त शिडी आणि अधिक उंच शिडी एवढेच जणू खेळाच्या पटलावर उरले आहे. कशाही सोंगट्या पडल्या तरी शिडीवरच चढणा ...
१९९१ पूर्वीच्या भारतात मराठी मध्यमवर्गीयतेच्या चाकोऱ्या तोडून, नोकरीचं रिंगण नाकारून स्वत:चा व्यवसाय उभा करण्यासाठी झगडलेले विवेक भालेराव हे पुण्यातल्या ‘लोगोमन एनर्जी सिस्टीम्स’चे संस्थापक संचालक. ...
राष्ट्रकुल, आशियाई खेळांच्या रस्त्याने एके दिवशी आॅलिम्पिक पदकाची महत्त्वाकांक्षा धरून स्पर्धेत धावणारी अंजना ठमके ही देशोदेशीची मैदानं गाजवणारी खेळाडू! ...
काश्मिरात पुन्हा धुम्मस सुरू झाली आहे. पूर्वीच्याच मानसिकतेतून या प्रश्नावर उत्तर शोधणं कठीण आहे. दहशतवादाचं स्वरूप आता बदललं आहे. नवी ‘स्मार्ट’ पिढी कधी नव्हे एवढी कट्टरपंथी झाली आहे. ...