आत्मा एक आणि शरीरे दोन.- चित्रपटातले कथानक नाही, अगदी खरे आहे हे. आरशातील प्रतिबिंब बघावे इतक्या बिनचूक सारखेपणाने आम्ही जेव्हा नृत्य करू लागलो तेव्हा जाणवू लागले, आम्ही विचारसुद्धा सारखाच करतो, नृत्याबद्दल आणि जीवनाबद्दल. तसे नसते तर जेव्हा नृत्यात ...
समाजमाध्यमे ही भुकेले राक्षस असतात, हे हुशार माणसाला माहीत असते. समाजमाध्यमांवर तुम्ही तुमचा सगळा वर्तमान तिथे ओकलात की मग ती तुम्हाला तुमचा भूतकाळ तिथे ओकायला लावतात. असे करत करत ती तुम्हाला जगासमोर नागडी करून ठेवतात. आपल्याजवळचे खासगी, वैयक्तिक आणि ...
पूर्वी कास पठारावर गाड्या भरून पोरं यायची. निष्पाप कोवळी फुलं तुडवत धिंगाणा घातला जायचा. अतिरेक झाल्यानंतर वनखात्यानं कोट्यवधी रुपये खर्चून कैक किलोमीटर दूरपर्यंत लोखंडी जाळी बसवली. तिकिटाची रक्कम वाढवली, तरीही पर्यटकांची संख्या कमी झालेली नाही. निसर ...
१५ आणि १६ सप्टेंबर रोजी शारजा येथे एक वाचक मेळावा ‘ग्रंथ तुमच्या दारी’ या चळवळीच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. त्यानिमित्त या उपक्रमाचेसंयोजक विनायक रानडेयांच्याशी ही बातचित... ...
पोलिसांवर हात उचलण्याची हिंमत करणाऱ्या हल्लेखोरांमध्ये गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत तसेच विद्यार्थी, वाहनचालक, कार्यकर्त्यांपासून सर्वसामान्य नागरिकही आहेत. राज्यात कुठे ना कुठे तरी पोलिसांवर हल्ला झाल्याची बातमी रोजच येत आहे.हे असं का होतंय? पोलिसांचं ...
देशभरातील अनेक राज्यांत दुय्यम भूमिका घेत प्रादेशिक पक्षांशी आघाडी करण्याची वेळ काँग्रेसवर आली. बिहारपासून बंगालपर्यंत पारंपरिक शत्रूंसोबत तह झाले. पण यात ना ते पक्ष सुखी झाले, ना काँग्रेस आश्वस्त राहिली ...
डाव्या संघटनांनी केलेल्या युतीनं जेएनयूच्या महाप्रतिष्ठित निवडणुकीचा रंगच पालटून टाकला. मात्र हे सारं घडत असताना विद्यार्थ्यांच्या संघटनांमधलं राजकारण कसं बदललं, काय घडलं-बिघडलं याचा ‘लाइव्ह’ रिपोर्ट, थेट जेएनयूच्या कॅम्पसमधून.. ...