लाखांचे विक्रम मोडत जिल्ह्याजिल्ह्यात निघणारे मराठ्यांचे मोर्चे कुणाला भीती घालण्यासाठी नाहीत. दलितविरोधी प्रतिमा आरक्षणाच्या मार्गात येईल याचं व्यावहारिक शहाणपण तरुण नेतृत्वाला आहे. ते दलितांच्या विरोधात नाहीत. ते ओबीसींचा वाटा मागत नाहीत. ते मुख्य ...
भारतीय सैनिकांनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून तिथल्या दहशतवादी तळांवर हल्ला केला. सात तळ नेस्तनाबूत केले आणि अनेक अतिरेक्यांचाही खातमा केला.हे सत्य पचवता न आल्याने पाकिस्तान फारच सैरभैर झाला आहे. यावर नेमकी काय प्रतिक्रिया द्यावी हे तर त्यांना कळलेल ...
महात्मा गांधींच्या सेवाग्राम आश्रमात माझं बालपण गेलं. माझा जन्मच त्यांच्या मृत्यूनंतरचा. पण जवळपास रोजच मी त्यांना भेटतो.कोणताही प्रश्न समोर उभा राहिल्यावर गांधीजींनी यावेळी काय केलं असतं?’ हा प्रश्न स्वत:ला विचारतो. त्यांच्या कृतिशील विचारांत त्या प ...
राजकीय प्रांगणात अधिकाधिक सज्जनांनी यायला हवे. अपेक्षा रास्त असली तरी व्यवहारात ती उतरत नाही. जात-पात, मतपेटी आणि मतपेढी यांची कोती कुंपणं तुटत नाहीत तोवर बदल हे स्वप्नरंजन राहतं. अलीकडे त्या दिशेने पडणारी पावले ऐकू येतात. हळुवार पडली, तरी त्या पावला ...
शाळांमध्ये मोठ्या प्रमाणावर कचरा होतो आणि हा कचरा सरसकट जाळला जातो. शाळेतील कचऱ्यात सर्वात जास्त प्रमाण असतं वापरलेल्या कागदांचं! हा कागद जाळण्याऐवजी मुलांना एक कृती-प्रयोग करून पाहण्याचं साधन होईल का? - या प्रश्नातून आकाराला आलेल्या एका प्रयोगाविषयी ...
पाकिस्तानच्या फॅसिस्ट सत्ताधाऱ्यांकडून बलुचिस्तानमध्ये झालेल्या अनन्वित अत्याचारांच्या कहाण्या क्रूर आणि हिंस्र आहेत. कोणाही देशाच्या इतिहासात इतका क्रूर, विध्वंसक काळ आला नसेल. ...
आपले आधीचे दुमजली घर सोडून रॉथचे कुटुंब एका छोट्याशा घरात राहायला आले. पण त्याचे म्हणणे, एवढेच पुरेसे नाही.. जीवनशैली पर्यावरणस्नेही हवी. शेकडो पुस्तकांऐवजी ‘किण्डल’ घेणे, ...