राजकीय प्रांगणात अधिकाधिक सज्जनांनी यायला हवे. अपेक्षा रास्त असली तरी व्यवहारात ती उतरत नाही. जात-पात, मतपेटी आणि मतपेढी यांची कोती कुंपणं तुटत नाहीत तोवर बदल हे स्वप्नरंजन राहतं. अलीकडे त्या दिशेने पडणारी पावले ऐकू येतात. हळुवार पडली, तरी त्या पावला ...
शाळांमध्ये मोठ्या प्रमाणावर कचरा होतो आणि हा कचरा सरसकट जाळला जातो. शाळेतील कचऱ्यात सर्वात जास्त प्रमाण असतं वापरलेल्या कागदांचं! हा कागद जाळण्याऐवजी मुलांना एक कृती-प्रयोग करून पाहण्याचं साधन होईल का? - या प्रश्नातून आकाराला आलेल्या एका प्रयोगाविषयी ...
पाकिस्तानच्या फॅसिस्ट सत्ताधाऱ्यांकडून बलुचिस्तानमध्ये झालेल्या अनन्वित अत्याचारांच्या कहाण्या क्रूर आणि हिंस्र आहेत. कोणाही देशाच्या इतिहासात इतका क्रूर, विध्वंसक काळ आला नसेल. ...
आपले आधीचे दुमजली घर सोडून रॉथचे कुटुंब एका छोट्याशा घरात राहायला आले. पण त्याचे म्हणणे, एवढेच पुरेसे नाही.. जीवनशैली पर्यावरणस्नेही हवी. शेकडो पुस्तकांऐवजी ‘किण्डल’ घेणे, ...
आर्थिक मागासांना आरक्षण देण्याची कोणतीही तरतूद राज्यघटनेत नाही. भारतीय राज्यघटना केवळ जन्माधारित जातीवरील आरक्षणालाच संमती देते. आरक्षणाची मर्यादाही पन्नास टक्केच आहे.तामिळनाडू आणि केरळ या राज्यांनी या मर्यादेचे उल्लंघन करताना राज्यघटनेतील नवव्या परि ...
पाकला धडा शिकवायचा तर धोरणात्मक सातत्य व संयम, सामाजिक सलोखा व सुरक्षा प्रगल्भता आणि पराकोटीची संरक्षण सिद्धता हवी. ‘धडा शिकवा’च्या धोशानंतर काही करणं म्हणजे ‘घोडा पळाल्यावर तबेल्याचा दरवाजा लावण्या’सारखं आहे. आधीच्या कॉँग्रेस राजवटींनी ज्या गफलती के ...
इंग्रजी विषय अवघड नाही, खलनायक नाही आणि विद्यार्थ्यांचा नावडताही नाही. आनंददायी पद्धतीनं तो शिकवला, तर विद्यार्थ्यांचा तो सर्वात आवडता विषय होतो. मुलंही इंग्रजीतून बोलतात. ग्रामीण भागातल्या शिक्षकांनी आपल्या उपक्रमांतून हे दाखवून दिलं आहे. गावोगावची ...