भारतात पाऊल ठेवणारा पहिला ब्रिटिश असे समजला जाणारा आणि ‘ख्रिस्तपुराण’ लिहिणारा, सांस्कृतिकीकरणाचा जनक म्हणजे फादर थॉमस स्टीफन्स. आपल्या संपूर्ण हयातीत ख्रिस्तीबांधव आणि मराठी-कोकणीची सेवा त्यांनी केली. ...
पहिल्या महायुद्धाच्याही आधी मुंबईत टॅक्सी सेवा सुरू झाली. दरम्यान परिस्थिती खूपच बदलली. तरीही आपल्याकडे अमरपट्टा असल्यासारखे ‘काली-पिली’वाले वागत राहिले. ...
भगवानगडावर पोहोचले की कोणाला ‘समर्थक’, कोणाला ‘लाल’ दिवे, कोणाला ‘भक्त’, तर कोणाला ‘मंत्रिपदे’ मिळतात, अशी अनेकांची ‘श्रद्धा’ आहे. पण भाविकांचे काय? ...
६५ वर्षांपूर्वीची घटना. समाजातील एकाने दुसऱ्या जातीत विवाह केला. बस. तेव्हापासून अनेकांना वाळीत टाकलं गेलं. पंचांसमोर त्यांनी नाक घासलं, ‘चुकलो’ म्हणून माफी मागितली, काहींनी लाखो रुपये दंडही भरला.. ...
अतुल (कुलकर्णी) अतिशय हट्टी, आग्रही आणि किंचित रागीटही आहे. राणी (मुकर्जी) नुसती रागीटच नाही, पुरेशी भांडकुदळही आहे. चित्रपट बनवताना ज्यांच्यासोबत मी एकत्र काम केले, त्यातील हे दोघे. ...
आपण जे सांगू पाहतो ते बऱ्याचदा आपल्या कलेतून संपूर्णपणे सांगता येत नाही, लोकांपर्यंत ते पोहोचत नाही. काही विषय असे असतात की ते सांगण्याचं माध्यमच वेगळं असतं. ...
गेल्या वर्षी महाराष्ट्रात १८ हजार बालमृत्यू झाल्याचे जाहीर झाले आणि अनेक जण खाडकन जागे झाले. पण आजही अनेक बालमृत्यूंची नोंदच होत नाही. ती संख्या विचारात घेतली तर महाराष्ट्रातील बालमृत्यूंची संख्या होते ७५ हजार! शासनाच्याच समितीने २००४ मध्ये निष्कर्ष ...
युनिसेफच्या महासंचालकांनी एकदा आफ्रिकेच्या दुष्काळी भागाला भेट दिली. तिथल्या एका कुपोषित मुलाला त्यांनी विचारले, मोठे झाल्यावर काय बनण्याचे तुझे स्वप्न आहे? त्याने सांगितले, मोठे होईपर्यंत जिवंत राहण्याचे माझे स्वप्न आहे! महाराष्ट्राच्या कुपोषित भागा ...