स्वत:च्या फायद्यासाठी आम्ही सारे निसर्गचक्रच बदलून टाकले. गिधाडांसारखे पक्षी नष्ट करून आम्ही स्वच्छतादूताला संपवले. शिकारी करून जंगलांचे स्वास्थ्य बिघडवले. ...
भारतातील काळ्या पैशाचं आणि पर्यायाने भ्रष्टाचाराचं मूळ सत्तेच्या कुरघोडीमुळे जीवघेण्या बनलेल्या सत्तेच्या राजकारणात आहे. काळ्या पैशाचं उच्चाटन करायचं, तर पहिली सुरी चालवायला हवी ती इथे!! ...
मोजके लोक केवळ अमाप काळा पैसा आहे म्हणून वाट्टेल ते करतात. आणि सामान्य माणसे हतबल होऊन बघत राहतात हे आपल्या सामाजिक आयुष्याला आलेले भणंगपण काळ्या पैशाच्या जोरावर टिकून आहे. ...
दादांचा जीवनकार्यकाल देशाच्या सामाजिक, राजकीय आणि आर्थिक परिवर्तनाचा काळ होता. त्या परिवर्तनाला सामोरे जाताना समाजहित आणि बदलत्या काळाची मागणी यांची अचूक सांगड घालून भविष्याचा वेध घेणे हे खूप मोठे आव्हान होते. ...
येथे कोणी तरी मागण्यासाठी येतो अन् कोणी तरी देण्यासाठी. दाता कोण आहे ते याचकाला माहित नाही. आपण देतो ते कुणाला देतो; हेच माहीत नसल्याने दात्याला दातृत्वाचा अहंकार नाही. ...