‘कशासाठी जगायचं?’ - हे मी वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षीच नक्की करून टाकलं होतं. कसं काय केलं असेल हे? तेव्हा माझी समजच काय होती? ‘भारताच्या खेडय़ातल्या लोकांचं आरोग्य सुधारायचं’ ठरवून केवढी मोठी जबाबदारी आपण शिरावर घेतो आहोत, हे समजण्याची अक्कल तरी हो ...
मन मोकळे आणि रिकामे असेल तेव्हाच आणि तरच त्यात नवे काही येऊ/सामावू/उमलू शकेल ना? विचार आणि पूर्वग्रहांची गर्दी असलेल्या मनात प्रसन्नतेचा नवा किरण कसा आणि कुठून शिरेल? ...
हरयाणातल्या बलाली गावातल्या घरी अंगणातल्या खाटेवर हुक्का पितापिता महावीरसिंग फोगट ‘लोकमत’ला सांगत होते, ‘मेरा बस इतणाही कहणा था, की लडकी अगर प्रधानमंत्री बण सकती है, डाक्टर बण सकती है, तो कुश्ती क्यूं नही लड सकती?’ ...
अरबी समुद्रातील प्रस्तावित शिवस्मारकाच्या जागेला विरोध करणा:या कोळी लोकांची हरकत नेमकी कशाला आहे? का आहे? आणि आता पंतप्रधानांच्या हस्ते थाटामाटात जलपूजन झाल्यावर हे कोळी लोक त्यांची लढाई थांबवणार का? ...
त्रिवेन्द्रम आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील पाब्लो नेरुदा या चिली देशातील प्रसिद्ध कवीच्या आयुष्यावरील चित्रपटाने माझ्या मनाची पकड घेतली. इथे दर काही तासांनी ताकदवान चित्रपट आपला ताबा घेतात ...
अडगळीवाचून आयुष्य जगणं ही एक सुंदर, सहज, सोपी, आयुष्य समृद्ध करणारी पर्यावरणस्नेही जीवनशैली आहे. नव्या वर्षाच्या पूर्वसंध्येलाच तिचं आपल्या जीवनात स्वागत करा. ...
एकाच अधिकाऱ्याच्या कार्यक्षेत्रातील एकदम ४० शाळा गुणवत्तेत सारख्या दर्जाने बदलणे हा काहीसा अविश्वसनीय वाटणारा प्रयोग महाराष्ट्रात सज्जनगडच्या पायथ्याशी घडला आहे. ...