मातिझनं माध्यमांचं बंधन झुगारून लावलं. त्याच्या स्टुडिओचा अवकाश कायम भारलेला, संमोहित करणारा. ती केवळ कलानिर्मितीची जागा नव्हती, जगभरातल्या अद्भुत गोष्टींचं ते म्युझियम, एक ‘प्रतिसृष्टी’च होती. स्टुडिओतल्या ज्या भिंतींवर त्याने कॅनव्हासवर आपली रंगां ...
पूर्वार्धात अनुकूल आणि उत्तरार्धात काहीशी प्रतिकूल परिस्थिती अशी शरद पवारांची वाटचाल राहिली. हर्ष-खेद बाजूला ठेवून हा नेता आजतागायत अजिंक्य योद्ध्यासारखा खंबीरपणे उभा आहे. बेछूट आरोपांना तोंड देण्याचे अनेक प्रसंग आले, तरी ना त्यांचे संघटन कौशल्य ढळ ...
अस्वस्थता फक्त आपल्या देशातच नाही, याची मला जाणीव आहे. अवघ्या जगालाच या अस्वस्थतेची झळ लागते आहे.प्रश्न आता केवळ काही समाज-समूहांमधल्या अंतर्गत वादांचा नाही.या जागतिक लढाईला आता ‘सहिष्णू विरुद्ध असहिष्णू’ असं अधिक व्यापक स्वरूप आलं आहे. मूलतत्त्ववादी ...
पंचायत राजच्या त्रिस्तरीय रचनेत त्रांगडे निर्माण झाले आहे. अगोदर जिल्हा परिषदा, नंतर पंचायत समित्यांचे अधिकार कमी झाले. ग्रामपंचायतींच्या संदर्भातही तीच भीती आहे. आज जिल्हा परिषद जात्यात, पंचायत समिती सुपात तर ग्रामपंचायती पोत्यात आहेत.. ...
लोकशाहीच्या विकेंद्रीकरणात जिल्हा परिषदांना ‘मिनी मंत्रालय’ संबोधले गेले. पण काय आहे आज त्यांची ओळख? जन्म-मृत्यूचे दाखले वाटणारी संस्था? मूलभूत सुधारणांऐवजी इथले राजकारण ठेकेदारी व बदल्यांत गुरफटले आहे. ...
समर्थ कलावंतांच्या अजरामर कलाकृती आणि या कलावंतांनी उभारलेल्या कलाचळवळींनी बॉम्बे आर्ट सोसायटीला जगाच्या नकाशावर आणून ठेवले. सोसायटीचे १२५ वे कलाप्रदर्शन मुंबईत सुरू झाले असून २० मार्चपर्यंत लारसिकांसाठी ते खुले राहणार आहे. त्यानिमित्त.. ...
जर्मनीत नुकतेच पोचलो होतो. घर लावणं चालू होतं. अमितच्या ऑफिसमधला एक जण आमच्या मदतीकरता आला आणि दारातच थबकला. म्हणाला, तुम्हाला चालणार असेल, तर दाराशी लावलेली ही स्वस्तिकाची चिन्हं तेवढी बाजूला काढून ठेवा... ...
अमेरिकेचे अध्यक्ष झाल्यावरही ट्रम्प यांनी आपला बोलभांडपणा सोडलेला नाही. अमेरिकी अध्यक्षीय निवडणुकीत रशियाचा हस्तक्षेप आणि ट्रम्प यांच्या शपथविधीची उपस्थिती याबाबत पत्रकारांनी खोट्यानाट्या बातम्या दिल्याच्या मुद्द्यावरून त्यांनी बरीच आगपाखड केली. आपल् ...
‘‘समाजात घडणाऱ्या घटनांचं प्रतिबिंब साहित्यिकांच्या लेखनातून उमटायलाच हवं. या लिखाणाची नाळ वास्तवाशी जुळलेलीही असावी. वास्तवाशी नातं सांगणाऱ्या अशा समकालीन घटनांनी लेखक अस्वस्थ होतोच, पण केवळ लोकाग्रहास्तव त्या घटनांचं जसंच्या तसं प्रतिबिंब आपल्या ...
प्रत्येकाच्याच जीवनात अडचणी, कठीण प्रसंग येतात. अशावेळी आपण हतबल होतो. पण हेच प्रसंग आपल्याला बरेच काही शिकवून जातात आणि आपल्याला कणखर, सामर्थ्यवान बनवतात. त्यांचे स्वागतच करायला हवे. शिवाय हेही लक्षात ठेवायला हवे, की कोणतीही परिस्थिती कधीच कायम रा ...