राजस्थानच्या नागौर जिल्ह्यातील ‘खिचन’ नावाचं गाव. हिवाळी पर्यटनासाठी दरवर्षी हजारो किलोमीटरचा प्रवास करून लाखोंच्या संख्येनं करकोचे येथे दाखल होतात. ...
नुकत्याच झालेल्या महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीनंतर अनेक पराभूत उमेदवारांनी मतदान यंत्रांवर संशय घेत ही प्रक्रिया पारदर्शक झाली नसल्याचा आरोप केला. ...
ज्येष्ठ लेखिका-समीक्षक विजया राजाध्यक्ष यांना कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने यावर्षीच्या ‘जनस्थान पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात येत आहे. उद्याच्या मराठी राजभाषादिनानिमित्ताने नाशिक येथे होत असलेल्या या सोहळ्याच्या निमित्ताने... ...
साठ-सत्तर वर्षांपूर्वी प्रगत देशांनी मदत म्हणून फेकलेल्या तंत्रज्ञानाच्या तुकड्यांवर कसाबसा खुरडणारा भारत आज अवकाश विज्ञानात विक्रमी भरारी घेतो, याचे संदर्भ खूप महत्त्वाचे आहेत! भारतीय संशोधनात होता होईतो खोडा घालणाऱ्या प्रगत देशांना आज ‘इस्रो’ने धड ...
मातिझनं माध्यमांचं बंधन झुगारून लावलं. त्याच्या स्टुडिओचा अवकाश कायम भारलेला, संमोहित करणारा. ती केवळ कलानिर्मितीची जागा नव्हती, जगभरातल्या अद्भुत गोष्टींचं ते म्युझियम, एक ‘प्रतिसृष्टी’च होती. स्टुडिओतल्या ज्या भिंतींवर त्याने कॅनव्हासवर आपली रंगां ...
पूर्वार्धात अनुकूल आणि उत्तरार्धात काहीशी प्रतिकूल परिस्थिती अशी शरद पवारांची वाटचाल राहिली. हर्ष-खेद बाजूला ठेवून हा नेता आजतागायत अजिंक्य योद्ध्यासारखा खंबीरपणे उभा आहे. बेछूट आरोपांना तोंड देण्याचे अनेक प्रसंग आले, तरी ना त्यांचे संघटन कौशल्य ढळ ...
अस्वस्थता फक्त आपल्या देशातच नाही, याची मला जाणीव आहे. अवघ्या जगालाच या अस्वस्थतेची झळ लागते आहे.प्रश्न आता केवळ काही समाज-समूहांमधल्या अंतर्गत वादांचा नाही.या जागतिक लढाईला आता ‘सहिष्णू विरुद्ध असहिष्णू’ असं अधिक व्यापक स्वरूप आलं आहे. मूलतत्त्ववादी ...