राज्यातील शेती आणि शेतकऱ्याची स्थिती, शेतमालाच्या विपणनाचा तिढा, पाण्याचे दुर्भिक्ष्य, दुष्काळ, सहकार, कुपोषण, स्त्री स्वातंत्र्य, भटक्या-विमुक्त जाती, कष्टकरी.. उदारीकरणाच्या अडीच दशकांनंतर अशा अनेक प्रश्नांनी आपले अवकाश व्यापले आहे. ...
समुद्राच्या तळाशी कोणता आणि किती खजिना दडलेला आहे ते केवळ निसर्गालाच माहीत. तारकर्ली येथील स्कुबा डायव्हिंग सेंटरच्या माध्यमातून या खजिन्याच्या काही भागाचं दर्शन मात्र घेता येऊ शकतं.. ...
‘‘केवळ एखाद्या कृतीनं, सिनेमानं बदल घडत नाहीत. समाजमन नक्कीच बदलतं, पण ती सावकाश चालणारी प्रक्रिया आहे. एकेक व्यक्ती बदलत जाते आणि मग हळूहळू समाज बदलतो. - पण त्यासाठीचे खटाटोप करावेच लागतात.’’ ...