मला खरेच कळत नाही, मी कोणावर विश्वास ठेवू... सगळे जण तुम्हाला नावे ठेवतात. सोशल मीडियात तर तुम्ही पुरते बदनाम आहात. असे असूनही जगातले सारे विद्वान शेवटी तुमच्याच जुनाट विचारांजवळ येऊन का थांबतात? जगाला तुमचाच विचार वाचवेल असे सा-यांना का वाटते? तुमचा ...
दमणगंगेचे पाणी मराठवाड्याकडे वळवणारा ‘दमणगंगा-गोदावरी प्रकल्प’ आणि नार-पारचे पाणी गिरणा-कादवा खो-यात वळवणारा ‘नार-पार-गिरणा प्रकल्प’ अहवाल अद्याप तयार नाही. त्यात महाराष्ट्र व गुजरातचा पाणीवाटा किती हेदेखील निश्चित नाही. महाराष्ट्राचे हक्काचे पाणी दु ...
पत्रकार, कादंबरीकार, कथाकार यापुढेही अनेक होतील; पण हे सगळं आणि तेही अत्युच्च दर्जाचं एकाच माणसात जुळून येणं कठीणच. त्याच्याइतका शांत, निगर्वी, नि:स्वार्थी ‘माणूस’ मी आजवर बघितलेला नाही. त्याचा विवेकवादही इतका टोकाचा की, त्यानं मृत्यूनंतरही देहदान के ...
अनाकर्षक दिसणारी, बोलणारी, कायम शांत राहणारी ही ‘मुलगी’ राजकारणात कोणाला काय आव्हान देणार, असंच तेव्हा सगळ्यांना वाटलं होतं; पण पक्षातल्या इतरांना दूर सारून तीच नंतर तब्बल तीनदा चॅन्सेलर झाली. जे जे ‘दांडगे’ आपल्या रस्त्यात आले, त्या प्रत्येकाला तिनं ...
‘ताई माझी पाळी चुकली’ अशी खबर गावातील एखादी नवगृहिणी देते तेव्हापासून अंगणवाडी ताईचे काम सुरू होते. पुढे पाळणा हलून मूल सहा वर्षांचे होईपर्यंत तिने या महिलेची व बालकाची काळजी घ्यायची. ...
अॅपलचा आयफोन एक्स चेहरा ओळखून तुमचा मोबाइल अनलॉक करू शकतो, ही तशी किरकोळ बाब ! पण हेच तंत्रज्ञान वापरून तुमचा नावगावानिशी माग काढला जात असेल तर ती आपल्या खासगीपणाशी संबंधित एक मोठी व्यावहारिक समस्या बनते.. तुमचे स्वातंत्र्य, इच्छा, ऊर्मी हे सारेच या ...
‘‘माणसं आत्मकेंद्री होत चालली आहेत. असुरक्षिततेची भावना वाढते आहे. मन:शांती, अनुकंपा आणि सहिष्णुता या गोष्टी तर पार दिसेनाशा होताहेत. प्रार्थना आणि जप हा त्यावरचा उपाय कसा असणार? आपल्या आयुष्यातून हरवत चाललेल्या मूल्यांचं बोट जर आपण पुन्हा पकडलं, तर ...
जम्मू-काश्मीरमधील पूर्व लडाखच्या बाजूला असलेले हेमिस नॅशनल पार्क हिमबिबट्यांची भारतातील राजधानीच. या पार्कमध्ये प्राण्यांच्या जवळपास २० आणि पक्ष्यांच्या ३० प्रजाती आढळतात. नऊ गावे या पार्कमध्ये येतात. रुम्बक हे त्यापैकीच एक. समुद्रसपाटीपासून चार हजार ...
जगात सर्वप्रथम इस्लामने स्त्रियांना स्वतंत्र व्यक्ती म्हणून मान्यता दिली. संपत्ती आणि शिक्षणाचा हक्क बहाल केला. लग्न हा पवित्र करार घोषित करून त्यासाठी वधूची संमती अनिवार्य केली. कितीही स्त्रियांशी लग्न करण्याचा पुरुषांचा हक्क चारपर्यंत मर्यादित केला ...