भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासाला सुवर्णपान देणाऱ्या कोल्हापूरच्या चित्रपटसृष्टीचा खंडित झालेला प्रवाह कोल्हापूर चित्रनगरीच्या पुनरुज्जीवनाने पुन्हा प्रवाहित होणार आहे. ...
कुणीही उठतो आणि कुण्या एका समुदायाचा सरसकट मक्ता घेऊन थेट तलवार काढतो. नवं काहीच ऐकणार नाही, विचारवंतांचे गळे दाबणार, आम्ही म्हणतो ते मान्य न करणाऱ्यांचं नाक कापणार, त्यांना जिवंत जाळणार असा एक आक्रस्ताळा हटवादीपणा खपवून घेतला जातो आहे. असे जुनाट हट ...
रस्त्यातले खड्डे असोत, जमिनीवरची पिकं असोत, की दिल्लीच्या डोक्यावर तरंगणारा ‘स्मॉग’चा विषारी ढग, अवकाशात भ्रमण करणारे उपग्रह अनेकानेक किचकट प्रश्नांच्या उत्तरांच्या शक्यतांवर ‘नजर’ ठेवून आहेत, त्याबद्दल... ...
मुंबईमध्ये फेरीवाल्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. एलफिन्स्टनला चेंगराचेंगरी झाल्यानंतर हा विषय तापला (किंवा तापवला जात) आहे. काही महिन्यांपूर्वी ठाण्यामध्ये आयुक्तांनी स्टेशन परिसरामध्ये रिक्षावाले आणि फेरीवाल्यांवर कारवाई केली तेव्हा ते प् ...
अहमदनगरसारखं छोटं शहर. पाठीशी कोणाचा मोठा आधार नाही. कोणा थोरामोठ्याचं मार्गदर्शन नाही, तरी इथल्या अंजली आणि नंदिनी गायकवाड या चिमुकल्या भगिनींनी आपल्या सुरांच्या जादूनं रसिकांवर मोहिनी घातली आणि आपलं आणि आपल्या शहराचं नाव देशपातळीवर उंचावलं. कोण आहे ...
मालाड, कांदिवली, दादर..सगळ्याच ठिकाणी रस्त्यांवर शुकशुकाट दिसत होता. एरवी नाना प्रकारच्या वस्तू, गजरे, भाज्या, कपडे, पिशव्या.. विकणाºया फेरीवाल्यांचा गजबजाट असतो. आज मुंबई. उद्या पुणे-नाशिक-नागपूरकडे हे फुटणारच आहेत फटाके. सगळंच अवघड आणि गुंतागुंतीचं ...
‘पेसा’ कायद्याने प्रत्येक पाड्याला गाव व ग्रामसभेचे अधिकार दिले; पण कायदा अंमलात आला, तर त्याचा फायदा ! मुंबईला खेटून असलेल्या आणि कुपोषणाच्या बातम्यांमुळे कायम चर्चेत असलेल्या पालघर जिल्ह्यात अद्याप एकही पाडा स्वतंत्र गाव म्हणून घोषित झालेला नाही. ज ...
काहीतरी हटके अनुभव हवा होता, म्हणून मी क्यूबाला जायचं ठरवलं. क्यूबानंही निराश केलं नाही. इथे लिमिटेड इंटरनेट आहे. पाच वर्षांपूर्वीपर्यंत तर नेट हा प्रकारच नव्हता. काही सार्वजनिक ठिकाणी वायफाय झोन्स आहेत. तिथूनच सगळ्यांशी कनेक्ट व्हायचं. सगळं पब्लिकली ...