मुंबईमध्ये फेरीवाल्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. एलफिन्स्टनला चेंगराचेंगरी झाल्यानंतर हा विषय तापला (किंवा तापवला जात) आहे. काही महिन्यांपूर्वी ठाण्यामध्ये आयुक्तांनी स्टेशन परिसरामध्ये रिक्षावाले आणि फेरीवाल्यांवर कारवाई केली तेव्हा ते प् ...
अहमदनगरसारखं छोटं शहर. पाठीशी कोणाचा मोठा आधार नाही. कोणा थोरामोठ्याचं मार्गदर्शन नाही, तरी इथल्या अंजली आणि नंदिनी गायकवाड या चिमुकल्या भगिनींनी आपल्या सुरांच्या जादूनं रसिकांवर मोहिनी घातली आणि आपलं आणि आपल्या शहराचं नाव देशपातळीवर उंचावलं. कोण आहे ...
मालाड, कांदिवली, दादर..सगळ्याच ठिकाणी रस्त्यांवर शुकशुकाट दिसत होता. एरवी नाना प्रकारच्या वस्तू, गजरे, भाज्या, कपडे, पिशव्या.. विकणाºया फेरीवाल्यांचा गजबजाट असतो. आज मुंबई. उद्या पुणे-नाशिक-नागपूरकडे हे फुटणारच आहेत फटाके. सगळंच अवघड आणि गुंतागुंतीचं ...
‘पेसा’ कायद्याने प्रत्येक पाड्याला गाव व ग्रामसभेचे अधिकार दिले; पण कायदा अंमलात आला, तर त्याचा फायदा ! मुंबईला खेटून असलेल्या आणि कुपोषणाच्या बातम्यांमुळे कायम चर्चेत असलेल्या पालघर जिल्ह्यात अद्याप एकही पाडा स्वतंत्र गाव म्हणून घोषित झालेला नाही. ज ...
काहीतरी हटके अनुभव हवा होता, म्हणून मी क्यूबाला जायचं ठरवलं. क्यूबानंही निराश केलं नाही. इथे लिमिटेड इंटरनेट आहे. पाच वर्षांपूर्वीपर्यंत तर नेट हा प्रकारच नव्हता. काही सार्वजनिक ठिकाणी वायफाय झोन्स आहेत. तिथूनच सगळ्यांशी कनेक्ट व्हायचं. सगळं पब्लिकली ...
ऐन दिवाळीत एसटी कर्मचा-यांनी संप केला आणि सारेच त्यांच्यावर उखडले. कोर्टाच्या आदेशानुसार ‘नाइलाजाने’ त्यांना तो मागेही घ्यावा लागला. पण काय आहेत त्यांच्या समस्या? संपाचं हत्यार त्यांना का उगारावं लागलं? नक्की प्रकार आहे तरी काय? हे कर्मचारी कशा पद्धत ...
‘भरतकाम हे हळुवार हातांनी, बायकांनी करायचं काम, तुला ते कसं जमणार?’ - असं लोक म्हणायचे. ‘कसं जमणार नाही, बघूयाच’ म्हणत मी भरतकामाकडे वळलो. कापडावर व्यक्तिचित्रं काढू लागलो. खूपच मेहनतीचं, एकाग्रतेचं काम. पाच-सहा तासात केवळ एखादा इंच काम पुढे सरकतं. श ...
ख्यातनाम ठुमरीसम्राज्ञी गिरिजा देवी यांनी जुन्या स्वरपरंपरांचा वर्तमानाशी जोडलेला दुवा त्यांच्या देहावसानाने भंगला खरा; पण त्यांचे स्वर चिरंतन! २०१६च्या दिवाळीत त्यांनी ‘दीपोत्सव’ या दिवाळी अंकासाठी ‘लोकमत’शी दीर्घ संवाद केला होता. त्या लेखातला हा एक ...