शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

तुमच्या आवाजाने माझे कान बधिर झाले; मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2020 06:46 IST

माईकमधून बोलण्यास सुरुवात करूनही मुख्यमंत्र्यांचा आवाज कमी यायला लागल्याने भाजपचे आशीष शेलार यांनी इशाऱ्याने मोठ्याने बोला असे सुचविले. त्यावर ‘तुमच्या आवाजाने माझे कान बधीर झाले आहेत’ असा टोला मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना हाणला.

मुंबई : राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पिय अधिवेशनाच्या पहिल्या दिवसाच्याच कामाकाजाची सुरुवात विरोधकांच्या गोंधळाने झाली आणि या गोंधळातच कामकाज आटोपले.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोकप्रस्ताव मांडण्यास सुरुवात केली. माईकमधून बोलण्यास सुरुवात करूनही त्यांचा आवाज कमी यायला लागल्याने भाजपचे आशीष शेलार यांनी इशाऱ्याने मोठ्याने बोला असे सुचविले. त्यावर ‘तुमच्या आवाजाने माझे कान बधीर झाले आहेत’ असा टोला मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना हाणला.सभागृहाचे कामकाज सुरू होण्यापूर्वी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपचे सदस्य विधानभवनाच्या पायऱ्यांवर बसले. हे सरकार फसवे असल्याचा आरोप करीत त्यांनी शेतकऱ्यांना मदतीबाबत घोषणा दिल्या.सभागृहात फडणवीस यांनी शेतकरी कर्जमाफी योजनेचा मुद्दा व महिला अत्याचारांच्या वाढत असलेल्या घटनांप्रश्नी मुद्दे उपस्थित करण्यास सुरुवात केली. तसेच हेक्टरी २५ हजार रुपये मदतीची मागणी करत याबाबत स्थगन प्रस्तावावर चर्चा करण्याची मागणी त्यांनी केली. अध्यक्ष नाना पटोले यांनी त्यास अनुमती नाकारत पुढचे कामकाज पुकारले.उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नगरविकास विभाग, पणन विभाग, अर्थविभागाचे असे मिळून ६ अध्यादेश पटलावर ठेवले. त्याचबरोबर २४ हजार ७२३ कोटी रूपयांच्या पुरवणी मागण्या सादर केल्या. माजी आमदार पुष्पसेन सावंत आणि किसनराव राऊत यांना आदरांजली वाहून सभागृहाचे कामकाज स्थगित करण्यात आले.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेBJPभाजपा