शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

प्रकाश मेहतांना तुरुंगात टाकणार का; मुंडेंचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2019 06:35 IST

मंत्रिमंडळातून वगळलेल्या आणि भ्रष्टाचाराचा गंभीर आरोप असलेल्या मंत्र्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी

मुंबई : माजी गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांच्यावर एफ एस आय घोटाळ्याचा आरोप करणारे राधाकृष्ण विखे पाटील आता गृहनिर्माण मंत्री झाले आहेत. त्यामुळे नवेगृहनिर्माण मंत्री जुन्या गृहनिर्माण मंत्र्यांना तुरूंगात पाठवणार का, असा सवाल विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी बुधवारी विधानपरिषदेत केला. तसेच मंत्रिमंडळातून वगळलेल्या आणि भ्रष्टाचाराचा गंभीर आरोप असलेल्या मंत्र्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणीही त्यांनी केली.राज्यपाल अभिभाषणावरच्या आभारदर्शक प्रस्तावावरील चर्चेत बोलताना मुंडे यांनी राज्य सरकारवर टीका केली. राज्य सरकारने गेल्या पाच वर्षात दिलेले एकही आश्वासन पाळले नाही, राज्यपालांचे अभिभाषण आणि राज्यातल्या वस्तुस्थितीचा काडीमात्र संबंध नसल्याचे मुंडे म्हणाले. राष्ट्रवादाच्या मुद्द्यावर भाजपने लोकसभेची निवडणूक जिंकली. यापूर्वीच्या सरकारांनी राष्ट्रवादावर कधीच मत मागितली नाहीत कारण त्या सरकारांची कामगिरी भरीव होती, भाजपने मात्र शहिदांच्या नावावर मत मागितली. मूलभूत प्रश्नाना बगल देत ईव्हीएमच्या मदतीने लोकसभा जिंकली अशी टीका मुंडे यांनी केली.भाजपने शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याची घोषणा सत्तेवर येण्यापूर्वी केली होती. उत्पन्न दुप्पट झाले नाही, उलट शेतमालाचे भाव पाडले. आता उत्पन्न दुप्पट करण्यासाठी २९२२चा वादा करून शेतकऱ्यांच्या डोळ्यात धूळफेक केली जात आहे, असेही मुंडे म्हणाले.

टॅग्स :Dhananjay Mundeधनंजय मुंडेPrakash Mehtaप्रकाश मेहता