शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला मोठे यश! पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी मुसा मारला गेल्याची शक्यता, तीन दहशतवादी ठार
2
Nitin Shete: शनि शिंगणापूर संस्थानचे सीईओ नितीन शेटे यांनी संपवलं आयुष्य
3
"अल्लाह हू अकबर, विमानात बॉम्ब, मी तो उडवून देईन", प्रवाशाच्या धमकीनंतर विमानाचे आपत्कालीन लँडिंग
4
'मौन व्रत, मौन व्रत...', संसदेत बोलणाऱ्या काँग्रेस खासदारांच्या यादीतून शशी थरुर यांना वगळले
5
घरात मोठ्या आवाजात गाणी लावून पत्नीच्या डोक्यात टाकली वीट; हत्येनंतर पतीनेही संपवले जीवन
6
मेहनतीचं चीज! आई करते मजुरी, जेवणासाठी नव्हते पैसे, कोचिंगशिवाय ३ बहिणी UGC NET पास
7
जबरदस्त नफ्याचे संकेत देतोय GNG Electronics IPO चा GMP; शेअर्स अलॉट झालेत का, कसं चेक कराल?
8
परदेशात डॉक्टरी शिकून थेट भारतात प्रॅक्टीस करण्याचा मार्ग सोपा होणार; एनएमसी आणतेय नवे नियम...
9
आजीबाई जोमात, नागोबा कोमात; 8 फूट लांब सापाला अलगद पकडले, पाहा Video
10
IND vs ENG: "शुबमन गिलने जर शतक केलं नसतं तर..."; प्रशिक्षक गौतम गंभीरने ठणकावून सांगितलं
11
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
12
Shravan Somvar 2025: महादेवाला केतकीची फुले वाहू नये; त्यामागे आहे एक पौराणिक कथा!
13
'बॉर्डर २'मध्ये वरुण धवनसोबत झळकणार 'ही' अभिनेत्री, मेकर्सने केली अधिकृत घोषणा
14
एक फोन कॉल लीक, शिव मंदिरासाठी शत्रू बनले शेजारी; आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू
15
Pune Video: लाज लज्जाच सोडली! पुण्यात जोडप्याचे दुचाकीवरच अश्लील चाळे; व्हिडीओ व्हायरल 
16
अरे बापरे! फक्त डोळ्यांनाच नाही तर त्वचेसाठीही घातक आहे फोनच्या स्क्रीनमधून येणारी ब्लू लाईट
17
बारामती हळहळलं ! २४ तासात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू, वडिलांनी देखील घेतला अखेरचा श्वास
18
Nag Panchami 2025: नागपंचमीला आठवणीने 'या' ८ नागांचे स्मरण करा; अकाली मृत्युचे भय घालवा!
19
शाहरुख-सलमानच्या घराबाहेर चाहत्यांची गर्दी, पण आमिरच्या का नाही? अभिनेता म्हणाला...
20
आणखी एका चीनसाठी जागा नाही, भारतानं 'पुढचा ड्रॅगन' बनण्याचं स्वप्न सोडावं; रघुराम राजन यांचा इशारा

चार वर्षात घेतलेल्या कर्जाचा तपशील महाराष्ट्रातील जनतेला कळू द्या : धनंजय मुंडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2019 16:29 IST

कर्जाचा वापर विकास कामांसाठी होवू शकला नाही असा आरोप धनंजय मुंडे यांनी केला.

मुंबई - राज्य सरकारने घेतलेल्या कर्जाच्या व्याजाची रक्कम मोठ्याप्रमाणात वाढली आहे. त्यातच, राज्याची आर्थिक व्यवस्था बिघडली व बिकट बनली आहे. राज्याने गेल्या चार वर्षात घेतलेले कर्ज कश्यासाठी वापरले, याची माहिती महाराष्ट्रातील जनतेला कळायला पाहिजे. त्यामुळे या बाबतची श्वेतपत्रिका काढावी अशी मागणी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली.

पंधराव्या वित्त आयोगाने जेव्हा महाराष्ट्राचा दौरा केला होता. त्यावेळी त्यांनी दोन महत्वाचे मुद्दे उपस्थित केले होते. त्यामध्ये २००९ ते २०१३ दरम्यान ज्या दराने कर वाढला त्याच दराने २०१४ नंतर कायम राहू शकला नाही. त्यामुळे जी तुट निर्माण झाली ती भरुन काढण्यासाठी सरकारने कर्ज काढलेली रक्कम तिथे वापरली. त्यामुळे कर्जाचा वापर विकास कामांसाठी होवू शकला नाही असा आरोप धनंजय मुंडे यांनी केला. राज्याने घेतलेले कर्ज कोणत्या कामांसाठी वापरला गेला. राज्याची आर्थिक परिस्थिती काय आहे, या बाबतची माहिती महाराष्ट्रातील जनतेला मिळाली पाहिजे. त्यामुळे सरकारने कर्ज कुठे वापरले याची श्वेतपत्रिका काढावी अशी मागणी मुंडे यांनी केली.

कर्जमाफी योजना राबवूनही पीककर्ज वाटपाचे प्रमाण ७० टक्क्यावरून ४५.५० टक्क्यावर आले. म्हणजेच शेतकरी कॅपिटल क्रेडीट सिस्टीमच्या बाहेर गेला आहे. राष्ट्रीयीकृत बँका कर्जवाटप करत नसल्याचा दावा मुंडे यांनी केला. या बरोबरच विवादीत व निर्विवाद वॅट च्या थकीत रकमा या ७० हजार कोटींपेक्षा जास्त आहेत. अभय योजनेतील अपेक्षित वसुली ७०० कोटी सुद्धा नाही असा आरोप मुंडेंनी केला.