शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

धर्मवीर - २ मध्ये काय काय असेल? पहिल्या भागात बंधने होती, नरेश म्हस्केंनी सांगितले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2023 17:44 IST

दिघे साहेबांचे आत्मचरित्र लोकांसमोर आणने हा राजकीय स्वार्थ नाही तर सामाजिक स्वार्थ आहे. येणाऱ्या पिढीला दिघे कळावेत हा त्यामागचा उद्देश आहे, असेही म्हस्के म्हणाले.

आज पहिल्यांदा संजय राऊत अर्धसत्य बोलले आहेत. पहिल्या पार्टमध्ये काही बंधने होती त्या बंधनांमुळे धर्मवीर आनंद दिघेंना संजय राऊत आणि मंडळी कसा त्रास द्यायची, कशा पद्धतीने ते दिघेंचा दुस्वास करायचे, कशा पद्धतीने दिघेंचे खच्चीकरण करायचे ते दाखविता आले नव्हते. यामुळे आजच्या वक्तव्यावर संजय राऊतांचे अभिनंदन करतो, असे शिवसेना प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी म्हटले आहे. 

दिघे गेल्यानंतर एकच प्रश्न विचारला गेला की त्यांची प्रॉपर्टी कुठे कुठे आहे आणि हे यामध्ये समोर येणार आहे. पहिल्या पार्टमध्ये बंधने होती. संजय राऊत यांनी घेतलेल्या मुलाखतीमुळे दिघेंना जो टाडा लागला तो केवळ राऊतांच्या लोकप्रभातील लेखामुळे लागला, ते लोकांसमोर येईल, असा गौप्यस्फोटही म्हस्के यांनी केला.

 राऊत यांनी दिघेंचा दुस्वास केला. पहिल्या पार्टमध्ये मातोश्रीने केलेला, दाखविता आला नाही. ते दाखविण्याची राऊतांची इच्छा असावी. संजय राऊतांनी शिवसेना संपविण्याची शरद पवारांकडून सुपारी घेतलेली आहे. ते काम ते चोखपणे पार पाडत आहेत, अशी टीका म्हस्के यांनी केली. 

दिघे साहेबांचे आत्मचरित्र लोकांसमोर आणने हा राजकीय स्वार्थ नाही तर सामाजिक स्वार्थ आहे. येणाऱ्या पिढीला दिघे कळावेत हा त्यामागचा उद्देश आहे, असेही म्हस्के म्हणाले. तसेच जे लोक आंदोलनामध्ये पकडले जातायत त्यात शरद पवार यांच्या कार्यकर्त्यांची व मंत्र्यांची माणसे सापडत आहेत. याबद्दल सुप्रिया सुळे यांनी प्रथम स्पष्टीकरण द्यावे, असेही म्हस्के म्हणाले. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतShiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरे