शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

राज्यात पुन्हा आम्हालाच संधी मिळणार - देवेंद्र फडणवीस 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2021 06:47 IST

आता पुन्हा आम्हालाच संधी मिळणार असून, कामगारांचे सर्व प्रश्न मार्गी लावणार असल्याचं फडणवीस यांचं वक्तव्य.

ठळक मुद्देआता पुन्हा आम्हालाच संधी मिळणार असून, कामगारांचे सर्व प्रश्न मार्गी लावणार असल्याचं फडणवीस यांचं वक्तव्य.

नवी मुंबई : आमचे सरकार असताना माथाडी कामगारांचे प्रश्न सोडविण्यास प्राधान्य दिले. सत्ता पुन्हा आली असती तर उर्वरित प्रश्नही तत्काळ सोडविले असते. आता पुन्हा आम्हालाच संधी मिळणार असून, कामगारांचे सर्व प्रश्न मार्गी लावू, असे मत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले आहे. 

महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे संस्थापक अण्णासाहेब पाटील यांच्या ८८ व्या जयंतीनिमित्त नवी मुंबईमध्ये कामगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार गणेश नाईक, मंदा म्हात्रे, शशिकांत शिंदे, प्रसाद लाड, निरंजन डावखरे व इतर मान्यवर उपस्थित होते. फडणवीस म्हणाले,  सत्ता असताना कामगारांच्या प्रश्नांवर कधीही राजकारण केले नाही. कामगार हिताचे अनेक निर्णय घेतले. प्रलंबित प्रश्न सोडविले. पुन्हा सत्ता आली असती तर शिल्लक प्रश्नही सोडविले असते. 

केंद्रीय कामगारमंत्री भूपेंद्र यादव यांनी माथाडी कामगारांचे केंद्र सरकारशी संबंधित प्रश्न सोडविण्यासाठी लवकरच दिल्लीमध्ये बैठक आयोजित केली जाईल. त्या बैठकीत सर्व प्रश्नांवर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. केंद्र सरकारने ई-श्रम पोर्टल सुरू केले असून, आतापर्यंत १ कोटी ६० लाख नागरिकांची नोंदणी झाली आहे. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMaharashtraमहाराष्ट्रNavi Mumbaiनवी मुंबई